vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वर्धा जिल्ह्यात पावसामुळे पडझड – अनेक कुटुंबे बेघर

वर्धा जिल्ह्यात पावसामुळे पडझड – अनेक कुटुंबे बेघर..

राज्य प्रतिनिधी -पावसामुळे वर्धा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मोठे नुकसान झाले असून, आतापर्यंत सात हजारांहून अधिक घरे कोसळली आहेत. यामध्ये १३० घरे पूर्णपणे नष्ट झाली आहेत, तर उर्वरित घरांना आंशिक हानी झाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

जून आणि जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले. पाण्याचा जोर इतका होता की, अनेक ठिकाणी घरांत पाणी शिरले आणि मातीची घरे क्षणात कोसळली. अजूनही जिल्ह्यातील अनेक कुटुंबे मातीच्या घरांत राहतात, त्यामुळे पावसाचा फटका त्यांना जास्त बसला आहे.

संबंधित पोस्ट

कुष्ठरुग्ण शोध मोहीम अभियान यशस्वीरित्या राबवावे — डॉ. भरत बास्टेवाड 

vishwatmaklokswamivarta

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांची विविध विकास कामांना भेट…

केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्राचे ‘स्टेट मन्युफॅक्चरिंग मिशन’ सुरू करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘इंडियाज रोडमॅप टू ग्लोबल लीडरशीप इन ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग’चे पुणे येथे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

दिव्यांगांसाठी युडीआयडी कार्ड विशेष मोहीम राबवणार

कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2025**किशोरवयीन मुलींचे जीव वाचवणाऱ्या गर्भाशय मुखाचा कर्करोग प्रतिबंधक लसीकरण यशस्वीरित्या पूर्ण**मिशन तेजस्विनी” अंतर्गत जीविका फाउंडेशन आणि सातारा जिल्हा परिषद यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य*

vishwatmaklokswamivarta

अवैध वाळू उत्खननाविरोधात नांदेड तहसील कार्यालयाच्या पथकाची पहाटे मोठी कारवाई