vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वर्धा जिल्ह्यात पावसामुळे पडझड – अनेक कुटुंबे बेघर

वर्धा जिल्ह्यात पावसामुळे पडझड – अनेक कुटुंबे बेघर..

राज्य प्रतिनिधी -पावसामुळे वर्धा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मोठे नुकसान झाले असून, आतापर्यंत सात हजारांहून अधिक घरे कोसळली आहेत. यामध्ये १३० घरे पूर्णपणे नष्ट झाली आहेत, तर उर्वरित घरांना आंशिक हानी झाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

जून आणि जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले. पाण्याचा जोर इतका होता की, अनेक ठिकाणी घरांत पाणी शिरले आणि मातीची घरे क्षणात कोसळली. अजूनही जिल्ह्यातील अनेक कुटुंबे मातीच्या घरांत राहतात, त्यामुळे पावसाचा फटका त्यांना जास्त बसला आहे.

संबंधित पोस्ट

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य मठातील’कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यास महादेवी पुन्हा नांदणीत येण्याची शक्यता..

सवलतीच्या वाढीव क्रीडा गुणांच्या प्रस्तावासाठी 11 एप्रिल मुदत…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओणम सणाच्या निमित्ताने सर्वांना दिल्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

कुटुंबाचा सामाजिक उपभोग : आरोग्य या विषयावर देशव्यापी पाहणी,सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती देवून सहकार्य करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून  “सांगली पॅटर्न” अंतर्गत तृतीयपंथीयांसाठी रोजगार मेळावा

खामगावात लवकरच ओपन जीम आणि जॉगिंग पार्कची निर्मिती:राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर यांचा पुढाकार..