vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भाजप जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते मौजे सिरसवाडी येथे स्मशानभूमीचे भूमिपूजन

भाजप जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते मौजे सिरसवाडी येथे स्मशानभूमीचे भूमिपूजन

जालना,  (प्रतिनिधी) – मौजे सिरसवाडी ता. जालना येथे माजी केंद्रीय मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या खासदार निधी २०२३-२४ अंतर्गत बौद्ध समाज स्मशानभूमीच्या भूमिपूजन समारंभाचे आयोजन दि.०७ जुलै 2025 रोजी करण्यात आले.या कार्यक्रमाचे भूमिपूजन भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष श्री.भास्कर आबा दानवे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

कार्यक्रमा प्रसंगी भागवत बावणे, डॉ. अनिल सरकटे, संजय डोंगरे, सौ. वंदनाताई ढगे, सागर वाहुळकर, सरपंच श्री. रवी ढगे, शिवाजी ठोंबरे, जनार्धन ढगे, विष्णू ढगे, मा. सरपंच सर्जेराव शिंदे,उपसरपंच श्रीहरी ढगे, कृष्णा गायके, उद्धव ढवळे, सुभाष गाडगे, बंडू पाटील ढगे, रतन वाहुळकर, सावळाराम वाहुळकर, सर्जेराव वाहुळकर, प्रदीप वाहुळकर, कुंडलिक वाहुळकर, गौतम वाहुळकर, सुरेश वाहुळकर, रवींद्र गायकवाड, अशोक हिवाळे, नंदकुमार हिवाळे, दिलीप हिवाळे, सुरेंद्र गायकवाड उपस्थित होते.

यावेळी आबा दानवे म्हणाले, “स्मशानभूमीचे काम दर्जेदार व उत्तम दर्जाचे व्हावे व तसेच हा उपक्रम बौद्ध समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, ग्रामविकासाच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल आहे.बाबासाहेब पाटील कोलते प्रसिद्धीप्रमुख

संबंधित पोस्ट

कृष‍ि विभागाची धडक कारवाई व‍िनापरवाना बीटी कापुस ब‍ियाणे व‍िक्री प्रकरणी गुन्हा दाखल 

vishwatmaklokswamivarta

शासकीय वसतिगृहासाठी अर्ज केला असेल तरच मिळणारडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ !

जागतिक पाणथळ दिनानिमित्त टीएस चाणक्यमागील सागरी किनाऱ्यावर लोकसहभागातून विशेष स्वच्छता मोहीम

vishwatmaklokswamivarta

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीड येणार रेल्वेच्या नकाशावर,बीड ते परळी रेल्वे मार्ग कामाला गती देऊन रेल्वे मार्ग पूर्ण करा- उपमुख्यमंत्री अजित पवार,बीड ते अहिल्यानगर मार्गावर सुरू होणार रेल्वे..

vishwatmaklokswamivarta

लाचेच्या तक्रारीसाठी कायमस्वरूपी मोबाईल क्रमांक जारी..

राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कृतज्ञतापूर्वक स्मरण व अभिवादन डॉ. बाबासाहेबांचे मानवकल्याणाचे विचार सर्वदूर पोहचविण्यासह देशाची एकता, अखंडता मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया – उपमुख्यमंत्री