vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई आणि ठाण्याला अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट; आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा!” हवामान विभागाने आज संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 

मुंबई आणि ठाण्याला अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट; आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा!”हवामान विभागाने आज संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

मुंबई प्रतिनिधी-मुंबई आणि ठाण्याला अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट; आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा!”हवामान विभागाने आज संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

आजपासून ६ जुलैपर्यंत मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे व काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत त्वरित संपर्क साधा!”मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून हेल्पलाइन जारी.नागरिकांच्या सुरक्षेसाठी २४x७ नियंत्रण कक्ष सज्ज!

आपातकालीन हेल्पलाइन नंबर-* बृहन्मुंबई महानगरपालिका हेल्पलाइन क्रमांक-1916

* पालघर हेल्पलाइन क्रमांक- 02525 297474 +918237978873

* ठाणे महानगरपालिका हेल्पलाइन क्रमांक- 02225364779,02225301740,919372338827

* ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षा

हेल्पलाइन क्रमांक-1800-222-108./8657887101

* पनवेल महानगरपालिका हेल्पलाइन क्रमांक-02227458040/41/42/सदर क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता…

00000

संबंधित पोस्ट

गणेशोत्सवानिमित्त राज्याबाहेर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन डेहराडून, बडोदा, दिल्ली, बेळगाव, गोवा येथे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गणेशोत्सव

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक गणेश व दुर्गा उत्सव मंडळांना कायमस्वरूपी नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मिरज, वाळवा, शिराळा, पलूस तालुका, मनपा क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय शाळांना 20 व 21 ऑगस्ट रोजी सुट्टी

जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी अभियान राबविणार- माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे

कॅफे शॉप (कॉफी कॅफे/हॉटेल)आस्थापनांना नियमावली जारी नियमावलीचे पालन करणे बंधनकारक

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आवाहनबचत ही काळाची गरज असून वेतनातील 20 टक्के रक्कमेची गुंतवणूक करा