
मुंबईकरांसाठी विशेष सूचना : बीएमसी कडून आज 30 मे पासून मुंबई शहरात 5% पाणी कपात जाहीर केली आहे.
मुंबई प्रतिनिधी
मुंबई महानगर पालिकेकडून आजपासून 5% पाणी कपात लागू सध्या नागरिकांना काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
बीएमसी कडून आज 30 मे पासून मुंबई शहरात 5% पाणी कपात जाहीर केली आहे. यंदाच्या तीव्र उन्हाळ्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने तलावातील पाण्याने विक्रमी तळ गाठला आहे. 5 जून पासून पालिका ही पाणी कपात 5% 10% करणार आहे. सध्या मुंबईच्या तलावांमध्ये 10% पेक्षाही कमी पाणीपुरवठा राहिला असल्याने ही पाणीकपात लागू केली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या नागरिकांना काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
बीएमसी कडून पाणी कपात



