vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

हरेगाव मधील पिडीत मुलांच्या कुटुंबियांची  केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना.रामदास आठवले यांनी भेट घेतली.

हरेगाव मधील पिडीत मुलांच्या कुटुंबियांची  केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना.रामदास आठवले यांनी भेट घेतली.

राज्य प्रतिनिधी-

हरेगाव मधील पिडीत मुलांच्या कुटुंबियांची हि ना.रामदास आठवले यांनी भेट घेतली.या पीडीत मुलांन मध्ये एक मुलगा मराठा समाजाचा आहे. गावगुंडांच्या त्रासाला सर्वच जाती धर्माच्या लोकांना बळी पडावे लागत आहे. झालेल्या प्रकाराचा रिपब्लिकन पक्षा तर्फे तिव्र निषेध करण्यात आला असून या प्रकरणी रिपब्लिकन पक्षाने सुरुवाती पासून पिडीत मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून प्रमूख आरोपी नाना गलांडे हा फरार आहे.या आरेपीला त्वारित अटक करुन कठोरात कठोर शिक्षा करावी अशी तिव्र भावना पिडीत मुलांच्या कुटुंबियांनी ना.रामदास आठवले यांच्या कडे व्यक्त केली
या प्रसंगी रिपाइं चे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात,रिपाइं चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे,संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव,विजय वाकचोरे,राजा कापसे,बाळासाहेब गायकवाड,भिमा बागूल,सुभाष त्रिभुवन सुनिल साळवे,पप्पू बनसोडे,दीपक गायकवाड रमाताई धिवर,मनालीताई जाधव आदि अन्य मान्यवर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

दिल्लीतील बैठकीत प्रफुल पटेल व सुनिल तटकरे यांना कार्यालयात बंदी घातल्याचा प्रश्न,मात्र हे हास्यास्पद असून प्रफुल पटेल व सुनिल तटकरे हे आमचे सर्वोच्च नेते आहेत आणि असणार आहेत असे स्पष्ट करतानाच पत्रकाराच्या बातमीमुळे आमच्या सर्वोच्च नेत्यांची आणि पक्षाची हानी झाली  यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन सोमवार पर्यंत अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.-

मरोळ येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील सतराव्या आदिवासी युवा देवाणघेवाण उपक्रमाला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्याची उपस्थिती 2047 पर्यंत विकसित भारताच्या उभारणीत तरुण आदिवासी नेते महत्त्वाची भूमिका बजावतील: डॉ. मनसुख मांडवीय

vishwatmaklokswamivarta

महापालिका जिंकल्यावर सरकारच्या भ्रष्टाचारावर श्वेतपत्रिका” — उद्धव ठाकरे.

महिलांना उद्योगासाठी प्रवृत्त करून जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी प्रयत्न करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

vishwatmaklokswamivarta

जातीभेद, विषमता, अंधश्रद्धा दूर करुन शिक्षण, आरोग्य, सन्मान आणि स्वाभिमानाच्या मार्गावर समाजाला घेऊन जाणे हीच महामानवाला दिलेली खरी मानवंदना – अजित पवार* उपमुख्यमंत्री