vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

दिल्लीतील पॅन्ट कारखाना ला लागली आग ; दिल्लीतील दुर्दैवी भीषण घटना, 11 जणांचा होरपळून मृत्यू

 दिल्लीतील पॅन्ट कारखाना ला लागली आग ; दिल्लीतील दुर्दैवी भीषण घटना, 11 जणांचा होरपळून मृत्यू…

 

राज्य प्प्देश प्रतिनिधी

दिल्लीतील अलीपूर येथे एका पेंट फॅक्टरीला आग लागल्याची माहिती मिळाली आहे.ही घटना १५ फेब्रुवारीच्या सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली, या आगीच्या दुर्घटनेत ११ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. काही क्षणातच आग एवढी पसरली की, फॅक्टरीत संपुर्ण आगीत जळून खाक झाली. तर या आगीत अनेकजण जखमी झाले. आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती

सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली, या आगीच्या दुर्घटनेत ११ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. काही क्षणातच आग एवढी पसरली की, फॅक्टरीत संपुर्ण आगीत जळून खाक झाली. तर या आगीत अनेकजण जखमी झाले. आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती,

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील अलीपूर येथील फॅक्टरीला आग लागली. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे तब्बल २२ बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी अथक प्रयत्न करून आग विझवण्याचे काम केले आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. आगीत अनेकजण जखमी झाले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग लावली तेव्हा कामगार फॅक्टरीत काम करत होते. ही आग कशाने लागली यांचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

 

आगीनंतर परिसरात बराच वेळ गोधंळाची परिस्थिती निर्माण झाली. शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहे. आगीत होरपळून मृत्यू झालेल्या कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे. रात्री उशिरा पर्यंत घटनास्थळी कुलिंगचे काम सुरु होते.

संबंधित पोस्ट

चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील घरकुलांसंदर्भात केंद्रीयस्तरावर पाठपुरावा करु- वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

सातारा-कोल्हापूर व कराड-चिपळूण रस्त्याचे काममुदतीत पूर्ण न झाल्यास फौजदारी गुन्हे दाखलकरणार- पालकमंत्री शंभूराज देसाई

मराठी भाषेवर कुठलेही अतिक्रमण होणार नाही यासाठी सजग राहण्याचे आव्हान-कौतिकराव ठाले पाटील

vishwatmaklokswamivarta

देवळालीचं मत आहे विकासाला, पाठबळ आहे हक्काच्या घड्याळाला..- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रमुख अजित पवार

vishwatmaklokswamivarta

नुकसानग्रस्त भागातील शेतीशिवाराची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली पाहणी**एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे”काळजी करू नका, शासन आपल्या सोबत…*

vishwatmaklokswamivarta

यंदाच्या परीक्षेत गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,गैरप्रकार आढळल्यास परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्याचा इशारा

vishwatmaklokswamivarta