vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट,आपत्तीच्या अनुषंगाने प्रशासनाने एन.डी.आर.एफ आणि एस.डी.आर.एफ यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट,आपत्तीच्या अनुषंगाने प्रशासनाने एन.डी.आर.एफ आणि एस.डी.आर.एफ यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्य प्रतिनिधी-

मुंबई वेधशाळेने सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, अहिल्यानगर, धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, अकोला, गडचिरोली, हिंगोली, भंडारा, गोंदिया हे जिल्हे आणि पुणे घाट परिसरासाठी पावसाचा #यलो अलर्ट दिला

मुंबई वेधशाळेने सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, अहिल्यानगर, धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, अकोला, गडचिरोली, हिंगोली, भंडारा, गोंदिया हे जिल्हे आणि पुणे घाट परिसरासाठी पावसाचा #यलो अलर्ट दिला आहे. आपत्तीच्या अनुषंगाने प्रशासनाने #NDRF व #SDRF यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

#उत्तराखंड येथील #धराली (जि. उत्तरकाशी) येथे ढगफुटी होऊन खीरगंगा नदीला मोठा पूर येऊन व काही ठिकाणी भूस्खलनही झाले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील ११ तसेच इतर जिल्ह्यातील ४० असे एकूण ५१ पर्यटक अडकले आहेत. आवश्यक कार्यवाहीसाठी राज्यातील जिल्हा प्रशासनास सूचना दिल्या आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र शासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे, तसेच राज्य आपत्कालीन कार्य केंद्र उत्तराखंड यांच्या संपर्कात असून नियंत्रण कक्ष उत्तरकाशी यांच्याशीही संपर्क केला आहे. तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्रातील पर्यटकांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहेत.

00000

संबंधित पोस्ट

होळी, धुलीवंदनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या शुभेच्छा

सासवड-जेजुरी भुयारी गटार प्रकल्पांना निधी देणार- उद्योग मंत्री उदय सामंत

बारावी जीवशास्त्रची परीक्षा जिल्ह्यातील 109 परीक्षा केंद्रावर सुरळीत : जिल्हाधिकारी राहूल कर्डिले· कंधार तालुक्यात पानभोसी केंद्रावर पेपर संपेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती· जिल्ह्यात 98.24 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती  जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांच्या भरारी पथकामार्फत निगरानी…

हिंद-दी-चादर’ कार्यक्रमादरम्यान भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून काम करावे –प्रधान सचिव श्रीकर परदेशी*‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज** वाहतूक, आपत्ती व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन*

अनेक वर्षांपासूनच्या सुराज्य अभियानच्या मागणीला यश !खाजगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून होणारी लुटमार थांबवण्यासाठी कायदा करणार !- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री, महाराष्ट्र राज्य

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाचा हक्क बजावावा – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta