vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट,आपत्तीच्या अनुषंगाने प्रशासनाने एन.डी.आर.एफ आणि एस.डी.आर.एफ यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट,आपत्तीच्या अनुषंगाने प्रशासनाने एन.डी.आर.एफ आणि एस.डी.आर.एफ यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्य प्रतिनिधी-

मुंबई वेधशाळेने सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, अहिल्यानगर, धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, अकोला, गडचिरोली, हिंगोली, भंडारा, गोंदिया हे जिल्हे आणि पुणे घाट परिसरासाठी पावसाचा #यलो अलर्ट दिला

मुंबई वेधशाळेने सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, अहिल्यानगर, धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, अकोला, गडचिरोली, हिंगोली, भंडारा, गोंदिया हे जिल्हे आणि पुणे घाट परिसरासाठी पावसाचा #यलो अलर्ट दिला आहे. आपत्तीच्या अनुषंगाने प्रशासनाने #NDRF व #SDRF यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

#उत्तराखंड येथील #धराली (जि. उत्तरकाशी) येथे ढगफुटी होऊन खीरगंगा नदीला मोठा पूर येऊन व काही ठिकाणी भूस्खलनही झाले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील ११ तसेच इतर जिल्ह्यातील ४० असे एकूण ५१ पर्यटक अडकले आहेत. आवश्यक कार्यवाहीसाठी राज्यातील जिल्हा प्रशासनास सूचना दिल्या आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र शासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे, तसेच राज्य आपत्कालीन कार्य केंद्र उत्तराखंड यांच्या संपर्कात असून नियंत्रण कक्ष उत्तरकाशी यांच्याशीही संपर्क केला आहे. तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्रातील पर्यटकांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहेत.

00000

संबंधित पोस्ट

भाजपा जालना महानगर जिल्ह्यात”सेवा पंधरवाडा” सर्व कार्यक्रम यशस्वीपणे राबविणार – भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta

पाणी परवाना, विद्युत उपसा यंत्र परवाने-31 जानेवारीपर्यंत नूतनीकरण करून घ्यावेत..

vishwatmaklokswamivarta

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कॅनडाची भागीदारी

vishwatmaklokswamivarta

आयुष्मान भारत योजनेचा लाभ वेळेत द्यावा – पालकमंत्री संजय शिरसाट पालकमंत्र्यांनी घेतला विविध विषयाचा आढावा

महिला व मुलींच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषद उत्पन्नाच्या निधीतून योजना राबविण्याचा ग्राम विकास विभागाचा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कर्नाटकमधील बंगळूरु इथे सुमारे 22,800 कोटी रुपयांच्या मेट्रो प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी