vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी  यांच्या निवासस्थानी कुटील आंदोलन करून देशवासीयांची दिशाभूल करणाऱ्या काँग्रेस पक्षाला धडा शिकवण्यासाठी भारतीय जनता पार्टी ने  दादर येथील टिळक भवन काँग्रेस कार्यालयावर  धडक मोर्चा काढून तीव्र आंदोलन केले

प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी  यांच्या निवासस्थानी कुटील आंदोलन करून देशवासीयांची दिशाभूल करणाऱ्या काँग्रेस पक्षाला धडा शिकवण्यासाठी भारतीय जनता पार्टी ने  दादर येथील टिळक भवन काँग्रेस कार्यालयावर  धडक मोर्चा काढून तीव्र आंदोलन केले

 मुंबई प्रतिनिधी- मुंबईतील दादर येथे असलेल्या टिळक भवन काँग्रेस कार्यालयावर भारतीय जनता पार्टी यांनी धडक मोर्चा काढून देश वासियांची दिशाभूल करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला

देशाचे प्रधानमंत्री  . नरेंद्र मोदीजी यांच्या निवासस्थानी कुटील आंदोलन करून देशवासीयांची दिशाभूल करणाऱ्या काँग्रेस पक्षाला धडा शिकवण्यासाठी आज दादर येथील काँग्रेस कार्यालयावर (टिळक भवन) धडक मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात आले मुंबईतील विविध ठिकाणावरून मोठ्या संख्येने कार्यकर्ते यावेळी धडक  मोर्चात  भाग घेतला होता

स्वतःचे संपलेले राजकारण पुन्हा जिवंत करण्यासाठी देशात अराजकता माजवायचे प्रयत्न सुरू आहेत. देशविरोधी शक्तींशी हातमिळवणी करून काँग्रेस आणि राहुल गांधी हे ‘तुकडे तुकडे गँग’चे भागीदार बनले आहेत. भारतीय जनता पार्टी मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या  नेतृत्वात भाजपा मुंबईच्या वतीने आयोजित या आंदोलनात पदाधिकारी, कार्यकर्ते आणि राष्ट्रप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. काँग्रेसचे हे देशविरोधी राजकारण देशवासी कधीही सहन करणार नाहीत!

🇮🇳 भारत माता की जय!🚩 भारतीय जनता पार्टी – जिंदाबाद असे घोषणा यावेळी देण्यात आल्या

संबंधित पोस्ट

खानापूर तालुक्यात अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या पदभरतीसाठी 4 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

रायगडचा सर्वांगीण विकास ही आपली सामूहिक जबाबदारी -मंत्री भरत गोगावले,स्वातंत्र्यदिनानिमित्त अलिबाग येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण उत्साहात संपन्न

सिरोंचा उपविभागात गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहनपाण्याच्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता..

vishwatmaklokswamivarta

मध्य पूर्वेतील भू-राजकीय घडामोडींमुळे हवाई क्षेत्रावरील निर्बंध लक्षात घेता, ०१.०३.२०२६ रोजी भारतीय देशांतर्गत विमान कंपन्यांनी चालवलेल्या एकूण ३५० उड्डाणे रद्द 

जिल्ह्यातील युवक-युवतींना मोफत कौशल्य विकासाची संधी;कौशल्य प्रशिक्षण केंद्राशी संपर्क साधा- जिल्हाधिकारी यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचा यशस्वीतेसाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे!- पालकमंत्री शंभूराज देसाई* 

vishwatmaklokswamivarta