vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

20 वर्षाच्या संघर्ष; रमेशअप्पांच्या प्रयत्नांना यश! कारेपूर – सय्यदपूर – धवेली – कवठळी – आनंदवाडी ते राज्य रस्त्याच्या कामाचा शुभारंभ 23 एप्रिल रोजी होणार… 👏🏻🎉

20 वर्षाच्या संघर्ष; रमेशअप्पांच्या प्रयत्नांना यश! कारेपूर – सय्यदपूर – धवेली – कवठळी – आनंदवाडी ते राज्य रस्त्याच्या कामाचा शुभारंभ 23 एप्रिल रोजी होणार… 👏🏻🎉

राज्य प्रतिनिधी-

20 वर्षाच्या संघर्ष; रमेशअप्पांच्या प्रयत्नांना यश! कारेपूर – सय्यदपूर – धवेली – कवठळी – आनंदवाडी ते राज्य रस्त्याच्या कामाचा शुभारंभ 23 एप्रिल रोजी होणार…गेली कित्येक वर्षांपासून भारत देशात कित्येक गावातील रस्ते सुसज्जीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत, आणि आता त्या रस्त्यांना सुसज्ज करण्याचा विडा हा आपल्या मोदी सरकारने उचलला आहे.✌🏻असाच एक रस्ता आपल्या लातूर ग्रामीण मतदारसंघातील होता, तो रस्ता म्हणजे ‘कारेपूर – सय्यदपूर – धवेली – कवठळी – आनंदवाडी ते राज्य रस्ता’ हा रस्ता… 😐पण ही परिस्थिती जेंव्हा आपल्या कर्तव्यदक्षतेने प्रचलित असलेले विकासमूर्ती आमदार श्री. Rameshappa Karad यांच्या कानावर गेली, तेंव्हा त्यांनी हा रस्ता नागरिकांच्या सोयीसाठी व्यवस्थितरित्या सुसज्जकरण्याचा विडा उचलला. आणि ह्यासाठी वेळोवेळी केंद्र शासनानेकडे पाठपुरावा सुरू केला, आणि नेहमीप्रमाणे त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश सुद्धा आलं. 👏🏻म्हणजेच केंद्र शासनाच्या केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत ‘कारेपूर – सय्यदपूर – धवेली – कवठळी – आनंदवाडी ते राज्य रस्ता’ या 11 कि.लो. रस्त्याच्या सुसज्जीकरणासाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. आणि आता ह्या रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ दि. 23 एप्रिल 2026, गुरुवार रोजी, सायं. 5.30 वा. ह्या दुर्लक्षित रस्त्यासाठी वरदान ठरलेले आमदार श्री. रमेशअप्पा कराड साहेबांच्या हस्ते पार पडणार आहे. 😍🎊त्यामुळे मी रेणापूर तालुक्यातील समस्त जेष्ठ नागरिक नागरिक, बंधू-भगिनी, युवा वर्ग व भाजप कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, येणाऱ्या 23 एप्रिल रोजी होणाऱ्या ह्या शुभारंभास आवर्जून उपस्थित राहावे, व या ऐतिहासिक शुभारंभाचे साक्षीदार व्हावे. 🤝

0000

संबंधित पोस्ट

अहिल्यानगर जिल्ह्यात ३ जूनपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘येलो अलर्ट’ नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

नौसेनेमधून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांसाठी 23 जुलै रोजी मेळाव्याचे आयोजन

निवडणूक कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार – नवी मुंबई अंतर्गत शाळाप्रमुखांना अंतिम इशारा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री धन–धान्य कृषी’ योजनेचा शनिवारी शुभारंभ – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सणासुदीच्या काळात केंद्राकडून एक आगाऊ हप्ता म्हणून महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पंतप्रधान आणि केंद्रीय वित्तमंत्र्यांचे आभार

शासकीय वसतिगृह योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta