vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

20 वर्षाच्या संघर्ष; रमेशअप्पांच्या प्रयत्नांना यश! कारेपूर – सय्यदपूर – धवेली – कवठळी – आनंदवाडी ते राज्य रस्त्याच्या कामाचा शुभारंभ 23 एप्रिल रोजी होणार… 👏🏻🎉

20 वर्षाच्या संघर्ष; रमेशअप्पांच्या प्रयत्नांना यश! कारेपूर – सय्यदपूर – धवेली – कवठळी – आनंदवाडी ते राज्य रस्त्याच्या कामाचा शुभारंभ 23 एप्रिल रोजी होणार… 👏🏻🎉

राज्य प्रतिनिधी-

20 वर्षाच्या संघर्ष; रमेशअप्पांच्या प्रयत्नांना यश! कारेपूर – सय्यदपूर – धवेली – कवठळी – आनंदवाडी ते राज्य रस्त्याच्या कामाचा शुभारंभ 23 एप्रिल रोजी होणार…गेली कित्येक वर्षांपासून भारत देशात कित्येक गावातील रस्ते सुसज्जीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत, आणि आता त्या रस्त्यांना सुसज्ज करण्याचा विडा हा आपल्या मोदी सरकारने उचलला आहे.✌🏻असाच एक रस्ता आपल्या लातूर ग्रामीण मतदारसंघातील होता, तो रस्ता म्हणजे ‘कारेपूर – सय्यदपूर – धवेली – कवठळी – आनंदवाडी ते राज्य रस्ता’ हा रस्ता… 😐पण ही परिस्थिती जेंव्हा आपल्या कर्तव्यदक्षतेने प्रचलित असलेले विकासमूर्ती आमदार श्री. Rameshappa Karad यांच्या कानावर गेली, तेंव्हा त्यांनी हा रस्ता नागरिकांच्या सोयीसाठी व्यवस्थितरित्या सुसज्जकरण्याचा विडा उचलला. आणि ह्यासाठी वेळोवेळी केंद्र शासनानेकडे पाठपुरावा सुरू केला, आणि नेहमीप्रमाणे त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश सुद्धा आलं. 👏🏻म्हणजेच केंद्र शासनाच्या केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत ‘कारेपूर – सय्यदपूर – धवेली – कवठळी – आनंदवाडी ते राज्य रस्ता’ या 11 कि.लो. रस्त्याच्या सुसज्जीकरणासाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. आणि आता ह्या रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ दि. 23 एप्रिल 2026, गुरुवार रोजी, सायं. 5.30 वा. ह्या दुर्लक्षित रस्त्यासाठी वरदान ठरलेले आमदार श्री. रमेशअप्पा कराड साहेबांच्या हस्ते पार पडणार आहे. 😍🎊त्यामुळे मी रेणापूर तालुक्यातील समस्त जेष्ठ नागरिक नागरिक, बंधू-भगिनी, युवा वर्ग व भाजप कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, येणाऱ्या 23 एप्रिल रोजी होणाऱ्या ह्या शुभारंभास आवर्जून उपस्थित राहावे, व या ऐतिहासिक शुभारंभाचे साक्षीदार व्हावे. 🤝

0000

संबंधित पोस्ट

कोल्हापूरचा शाही दसरा ऐतिहासिक थाटात शाही मिरवणुकीतून कोल्हापूरच्या लोकसंस्कृतीचे दर्शन ; सोने लुटण्यासाठी करवीरवासीयांची अभूतपूर्व गर्दी

vishwatmaklokswamivarta

जल साक्षरता वाढीसाठी प्रशिक्षण व कार्यशाळांचे आयोजन करावे,जलसाक्षरता समन्वय समितीच्या बैठकीतील सूचना

vishwatmaklokswamivarta

पालघर जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालय व मत्स्य विद्यालय स्थापन-करण्याबाबत शासन सकारात्मक- कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

शहर पाणीपुरवठा योजना; संयुक्त तांत्रिक पाहणी करुनअहवाल सादर करावा- इ.मा.व.कल्याण मंत्री अतुल सावे..

vishwatmaklokswamivarta

हज यात्रेकरूंना स्मार्ट वॉच करून देणार- हज यात्रेकरूंचे पहिले विमान 24 एप्रिल ला रवाना होणार

नवी मुंबईत लवकरच इलेक्ट्रिक वाहनांसाठी पहिल्या टप्प्यात होणार 8 चार्जींग स्टेशन कार्यान्वित…

vishwatmaklokswamivarta