vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, एकूण निकाल ८९ पूर्णांक ७९ शतांश टक्के. ..

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, एकूण निकाल ८९ पूर्णांक ७९ शतांश टक्के. …

राज्य प्रतिनिधी-राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, एकूण निकाल ८९ पूर्णांक ७९ शतांश टक्के. इयत्ता बारावीचा निकाल जाहीर 📢फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेत ८९.७९% विद्यार्थी उत्तीर्ण 🎓➡️ एकूण १४.३३ लाख विद्यार्थी प्रविष्ट, त्यापैकी १२.८६ लाख उत्तीर्ण➡️ कोकण विभाग अव्वल (९४.१४%), लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी (८४.१४%)➡️ मुलींची बाजी—९३.१५% उत्तीर्ण, मुलं ८९.५१% उत्तीर्ण

९३ पूर्णांक १५ शतांश टक्क्यांसह पुन्ही मुलींनीच मारली बाजी, सर्व विभागीय मंडळातून कोकण विभागाचा सर्वाधिक म्हणजेच ९४ पूर्णांक १४ शतांश टक्के निकाल.

संबंधित पोस्ट

चिखली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिव राज्यभिषेक दिन साजरा

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्यालाभार्थ्यांस आर्थिक मदतीचे वितरण..

जालन्यात सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी आमदार निधी देणार- आ. अर्जुनराव खोतकर महात्मा फुले यांचे विचार वर्तमान व भविष्यातही गरजेचे-संतोष खांडेकर

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांना आता  सीमांकनासह विशिष्ट क्रमांक दिला जाणार..

vishwatmaklokswamivarta

राज्यपालांच्या हस्ते १०६ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस पदक प्रदान…

कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशनचा उपक्रम; “डिजिटल शेती शाळा”