राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, एकूण निकाल ८९ पूर्णांक ७९ शतांश टक्के. …
राज्य प्रतिनिधी-राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, एकूण निकाल ८९ पूर्णांक ७९ शतांश टक्के. इयत्ता बारावीचा निकाल जाहीर 📢फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेत ८९.७९% विद्यार्थी उत्तीर्ण 🎓➡️ एकूण १४.३३ लाख विद्यार्थी प्रविष्ट, त्यापैकी १२.८६ लाख उत्तीर्ण➡️ कोकण विभाग अव्वल (९४.१४%), लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी (८४.१४%)➡️ मुलींची बाजी—९३.१५% उत्तीर्ण, मुलं ८९.५१% उत्तीर्ण
९३ पूर्णांक १५ शतांश टक्क्यांसह पुन्ही मुलींनीच मारली बाजी, सर्व विभागीय मंडळातून कोकण विभागाचा सर्वाधिक म्हणजेच ९४ पूर्णांक १४ शतांश टक्के निकाल.