vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, एकूण निकाल ८९ पूर्णांक ७९ शतांश टक्के. ..

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, एकूण निकाल ८९ पूर्णांक ७९ शतांश टक्के. …

राज्य प्रतिनिधी-राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, एकूण निकाल ८९ पूर्णांक ७९ शतांश टक्के. इयत्ता बारावीचा निकाल जाहीर 📢फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेत ८९.७९% विद्यार्थी उत्तीर्ण 🎓➡️ एकूण १४.३३ लाख विद्यार्थी प्रविष्ट, त्यापैकी १२.८६ लाख उत्तीर्ण➡️ कोकण विभाग अव्वल (९४.१४%), लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी (८४.१४%)➡️ मुलींची बाजी—९३.१५% उत्तीर्ण, मुलं ८९.५१% उत्तीर्ण

९३ पूर्णांक १५ शतांश टक्क्यांसह पुन्ही मुलींनीच मारली बाजी, सर्व विभागीय मंडळातून कोकण विभागाचा सर्वाधिक म्हणजेच ९४ पूर्णांक १४ शतांश टक्के निकाल.

संबंधित पोस्ट

नव्या सर्वसमावेशक धोरणामुळे गृहनिर्माणात क्रांती येणार सर्वसामान्य, दुर्बलांचे घराचे स्वप्न सहज साकारणार राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार..- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सचिव स्तरीय समितीने उपाययोजना करावी -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस•कांदा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी दीर्घकालीन पर्यायांची अंमलबजावणीकांदा प्रश्न बाबत विधानभवनात बैठक

vishwatmaklokswamivarta

अंबादेवी, एकविरादेवी परिसराच्या विकासाला गती द्यावी-जिल्हाधिकारी आशिष येरेकर*श्री रूख्मिणी विदर्भपीठाचा आराखडा सादर

जिल्हाधिकारी कार्यालयात खाजगी-वैद्यकीय व्यावसायिकांची कार्यशाळा संपन्न

vishwatmaklokswamivarta

तरुणांच्या सक्रिय सहभागातून युवा धोरण साकारणार- क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

vishwatmaklokswamivarta

राज्यात मॉडेल शासकीय सोलार जिल्हा स्पर्धेचे आयोजन- मंत्री अतुल सावे प्रथम विजेत्यास पाच लाखांचे बक्षीस..