vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, एकूण निकाल ८९ पूर्णांक ७९ शतांश टक्के. ..

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, एकूण निकाल ८९ पूर्णांक ७९ शतांश टक्के. …

राज्य प्रतिनिधी-राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, एकूण निकाल ८९ पूर्णांक ७९ शतांश टक्के. इयत्ता बारावीचा निकाल जाहीर 📢फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेत ८९.७९% विद्यार्थी उत्तीर्ण 🎓➡️ एकूण १४.३३ लाख विद्यार्थी प्रविष्ट, त्यापैकी १२.८६ लाख उत्तीर्ण➡️ कोकण विभाग अव्वल (९४.१४%), लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी (८४.१४%)➡️ मुलींची बाजी—९३.१५% उत्तीर्ण, मुलं ८९.५१% उत्तीर्ण

९३ पूर्णांक १५ शतांश टक्क्यांसह पुन्ही मुलींनीच मारली बाजी, सर्व विभागीय मंडळातून कोकण विभागाचा सर्वाधिक म्हणजेच ९४ पूर्णांक १४ शतांश टक्के निकाल.

संबंधित पोस्ट

दहावीची परीक्षा संपली आता 11 प्रवेशासाठी ; कागदपत्रांची जूळवा-जूळव करावी : शिक्षणाधिकारी माधव सलगर 

आटपाडीत घरेलू कामगारांच्या घरी जावून जीवनावश्यक धान्याचे वाटप- जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने घराघरात पोहोचले धान्य- प्रशासनाचा माणुसकीचा उपक्रम 

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 77 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजवंदन, गुणवंतांचा झाला गौरव

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या कर्नाटक आणि तेलंगणातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार. 

कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरु करून सीसीआयच्या जाचक अटी रद्द करा – जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

vishwatmaklokswamivarta

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प’ अंतर्गत कृषी अवजार बँकेसाठी मिळणार 24 लाखांपर्यंतचे अनुदान अर्ज करण्याची अंतिम मुदत 5 एप्रिल 2026