vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

उत्तर प्रदेशच्या अमरोहा परिसरात मोहरम मिरवणूकीत वीजेच्या झटकेमुळे दोन जणांचा मृत्यू, 52 जण गंभीर जखमेत…

उत्तर प्रदेशच्या अमरोहा परिसरात मोहरम मिरवणूकीत वीजेच्या झटकेमुळे दोन जणांचा मृत्यू, 52 जण गंभीर जखमेत…

 

उत्तर प्रदेश प्रतिनिधी

उत्तर प्रदेश मधील अमरोहा परिसरात वीजेचा झटका लागल्यामुळे 2 जणांचा वीजेचा झटका लागल्यामुळे मृत्यू झाला आहे.  या दुर्दैवी घटनेत 52 जखमी झाले आहेत. 

उत्तर प्रदेश मधील अमरोहा परिसरात वीजेचा झटका लागल्यामुळे 2 जणांचा वीजेचा झटका लागल्यामुळे मृत्यू झाला आहे.  या दुर्दैवी घटनेत 52 जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या दोन दिवसांत  मोहरम मिरवणूकीत दुसऱ्यांदा घटना घडली आहे. मोहरम मिरवणुकीत अलाम घेवून जाताना वीजेच्या संपर्कात आले. वीजेचा झटका भंयकर असल्याने या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. आणि या दुर्घटनेत 52 जण गंभीर जखमेत आहे.   पोलिसांना या घटनेची माहिती देताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. गंभीर जखमेत असलेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मोहरम मिरवणूकीत दुर्दैवी घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

Dr.Ahtesham Siddiqui
@AhteshamFIN

Follow

#UP के अमरोहा में बड़ा हादसा 2 की मौत 52 घायल 😢 #अमरोहा ज़िले में #मोहर्रम जुलूस में #ताजिया के हाईटेंशन लाइन के संपर्क ने आने से #ब्लास्ट हुआ है जिसके चलते #करेंट उतरने से जुलूस में चल रहे 2 लोगों की #मौत की ख़बर है साथ ही 52 लोग घायल हुए है कई की हालत गम्भीर है 🙅

Watch on Twitter
1.5K
Reply
Share

 

संबंधित पोस्ट

राज्यात मंदिरं बंद आहेत, प्रार्थनास्थळ बंद आहेत, तर देव कुठे आहेत? देव केवळ मंदिरात किंवा प्रार्थनास्थळात न राहता डॉक्टरांच्या रुपात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

vishwatmaklokswamivarta

कॉमेडियन राजू श्रीवास्तव च्या अफवा थांबवा, राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले नाही, व्हायरल वृत्त चुकीचे; शेखर सुमन यांचे आवाहन..

महानिर्मितीचा २५ मेगावॅट स्थापित क्षमतेचा साक्री-१ सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

भारतीय सशस्त्र सैन्यदलातील अधिकारी पदाचे मोफत पूर्व प्रशिक्षण !

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जातीतील नवउद्योजकांनी स्टॅन्डअप इंडिया योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

तरुणांनी शहीद भगतसिंग यांचे विचार आत्मसात करण्याची आज खरी गरज -माजी राज्यमंत्रीअर्जून खोतकर

vishwatmaklokswamivarta