
कॉमेडियन राजू श्रीवास्तव च्या अफवा थांबवा, राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले नाही, व्हायरल वृत्त चुकीचे; शेखर सुमन यांचे आवाहन…
बॉलीवूड प्रतिनिधी
कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले नाही. कृपा करुन अफवा थांबवा. त्यांच्या निधनाबद्दल व्हायरल झालेली सर्व वृत्त निराधार आणि चुकीची आहेत, असे शेखर सुमन यांनी म्हटले आहे. यासोबतच शेखर सुमन यांनी राजू श्रीवास्तव यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे अवाहनही त्यांचे चाहते आणि हितचिंतकांना केले आहे.
कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले नाही. कृपा करुन अफवा थांबवा. त्यांच्या निधनाबद्दल व्हायरल झालेली सर्व वृत्त निराधार आणि चुकीची आहेत, असे शेखर सुमन यांनी म्हटले आहे. यासोबतच शेखर सुमन यांनी राजू श्रीवास्तव यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे अवाहनही त्यांचे चाहते आणि हितचिंतकांना केले आहे. ट्विटरवरुन हे अवाहन करताना शेखर सुमन यांनी ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥ हा मंत्रही शेअर केला आहे.



