जगभरात सुरू असलेल्या विविध संघर्षांवर भारताची भूमिका अगदी स्पष्ट आहे. आम्ही नेहमीच शांतता आणि स्थैर्याचे आवाहन- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
राज्य प्रतिनिधी-जगभरात सुरू असलेल्या विविध संघर्षांवर भारताची भूमिका अगदी स्पष्ट आहे. आम्ही नेहमीच शांतता आणि स्थैर्याचे आवाहन केलं आहे. जेव्हा दोन लोकशाही एकत्र येतात तेव्हा शांततेसाठी आवाज आणखी तीव्र होतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले
पश्चिम आशियातील सध्याची परिस्थिती आमच्यासाठी खोल चिंतेचा विषय आहे. भारत संवाद आणि राजनैतिक कूटनीतिद्वारे सर्व वाद सोडवण्यास पाठिंबा देतो. या प्रदेशात उपस्थित असलेल्या भारतीय नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आम्ही सर्व देशांसोबत काम करत राहू. – पंतप्रधान नरेंद्र मोदी.