vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादामुळे तीन जण जखमी. सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल

मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादामुळे तीन जण जखमी…

 मुंबई प्रतिनिधी

मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीच्या  वादामुळे तीन जण जखमी झाले आहेत मध्य रेल्वेच्या डोंबिवली ठाकुरली दरम्यान सदर घटना घडली याच्यात जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आली असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे माहिती समोर येत आहे

 मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये होणारी अशा प्रकारच्या हाणामारी गर्दीच्या वेळी होणाऱ्या ताना मुळे आणि चढ उतार होणाऱ्या गर्दीमुळे अशा घटना समोर येत आहेत नुकताच वसई मध्ये दोन रेल्वे प्रवाशांच्या वादामध्ये एकाचा जीव गमावा लागला गर्दीच्या छोट्या छोट्या किरकोळ वादावरून चाकू सुरे काढू लागले त्यामुळे एका तरुणाचा नाहक जीव गेला होता त्यानंतरही अशा घटना समोर येत आहे अशाच प्रकारे आता एक घटना ती म्हणजे मध्य रेल्वेच्या डोंबिवली आणि ठाकुरली दरम्यानची आहे मुंबई सीएसटी कडे जाणाऱ्या रेल्वे मध्ये झालेली ही घटना आहे मुंबईची लाईफ लाईन समजणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये अशा वारंवार घटना होत आहेत त्यापैकी ही एक आज घडलेली धावत्या लोकलमध्ये किरकोळ कारणावरून वादावाद सुरू झाले आणि मारामारी वाद-विवाद सुरू झाला त्याच्या अशा प्रकारे रेल्वेचे प्रवासी भयभीत झाले आहे याबाबत  रेल्वे प्रवाशांचे म्हणणे असे आहे की प्रशासनाने अशा प्रकारे घटना मध्ये दोषी असणाऱ्या लोकांवर क** कारवाई करावी जेणेकरून अशा घटना घडणार नाही

मध्य रेल्वेच्या डोंबिवली ते ठाकुर्ली स्थानकांदरम्यान हा प्रकार घडला.

या तिघांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

 

संबंधित पोस्ट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या नागपूर येथील एम्सचा दुसरा दीक्षान्त समारोह राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या ७८ व्या बॅच प्रशिक्षणाचा राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य समारोप

पाकिस्तानी समाज माध्यमांद्वारे चुकीची माहिती पसरवण्याची एक सुनियोजित मोहीम राबविली जात आहे. जाणीवपूर्वक पसरवलेल्या चुकीच्या माहितीला बळी पडू नका. सावधान राहा सतर्क राहा!

नटराज व विश्वकर्मा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करारांतर्गत नऊ जिल्ह्यांतील पाच हजारांहून अधिक महिला शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचे प्रशिक्षण मिळणार

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेचा मालमत्ताकर विभाग ॲक्शन मोडवर – थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटीस बजावणार !मालमत्ताकराचा भरणा तात्काळ करण्याचे महानगरपालिकेकडून आवाहन ; अन्यथा होणार कारवाई!

vishwatmaklokswamivarta

मराठवाडा विभागातील दलित आदीवासी भूमिहिन कास्तपट्टे नावेकरुन सातबारा उतार्‍याला नोंद घ्या – महसुलमंत्र्याकडे शिवसेना दलितआघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे यांची निवेदनाव्दारे मागणी..