vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादामुळे तीन जण जखमी. सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल

मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादामुळे तीन जण जखमी…

 मुंबई प्रतिनिधी

मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीच्या  वादामुळे तीन जण जखमी झाले आहेत मध्य रेल्वेच्या डोंबिवली ठाकुरली दरम्यान सदर घटना घडली याच्यात जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आली असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे माहिती समोर येत आहे

 मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये होणारी अशा प्रकारच्या हाणामारी गर्दीच्या वेळी होणाऱ्या ताना मुळे आणि चढ उतार होणाऱ्या गर्दीमुळे अशा घटना समोर येत आहेत नुकताच वसई मध्ये दोन रेल्वे प्रवाशांच्या वादामध्ये एकाचा जीव गमावा लागला गर्दीच्या छोट्या छोट्या किरकोळ वादावरून चाकू सुरे काढू लागले त्यामुळे एका तरुणाचा नाहक जीव गेला होता त्यानंतरही अशा घटना समोर येत आहे अशाच प्रकारे आता एक घटना ती म्हणजे मध्य रेल्वेच्या डोंबिवली आणि ठाकुरली दरम्यानची आहे मुंबई सीएसटी कडे जाणाऱ्या रेल्वे मध्ये झालेली ही घटना आहे मुंबईची लाईफ लाईन समजणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये अशा वारंवार घटना होत आहेत त्यापैकी ही एक आज घडलेली धावत्या लोकलमध्ये किरकोळ कारणावरून वादावाद सुरू झाले आणि मारामारी वाद-विवाद सुरू झाला त्याच्या अशा प्रकारे रेल्वेचे प्रवासी भयभीत झाले आहे याबाबत  रेल्वे प्रवाशांचे म्हणणे असे आहे की प्रशासनाने अशा प्रकारे घटना मध्ये दोषी असणाऱ्या लोकांवर क** कारवाई करावी जेणेकरून अशा घटना घडणार नाही

मध्य रेल्वेच्या डोंबिवली ते ठाकुर्ली स्थानकांदरम्यान हा प्रकार घडला.

या तिघांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

 

संबंधित पोस्ट

पोलीस विभागाने ॲट्रॉसिटी अंतर्गत दाखलप्रलंबित प्रकरणे तात्काळ निर्गत करावीत – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

शासनाच्या ‘दुर्गोत्सव’ उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका आयोजित ‘दुर्गबांधणी स्पर्धा’ उपक्रमात मोठ्या संख्यने सहभागी होण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

मोफत कोचिंग योजनेच्या लाभासाठी 3 ऑगस्टपर्यंत नोंदणीचे आवाहन

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्यामध्येकोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही- उद्योग मंत्री उदय सामंत

अखिल भारतीय धर्मसंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ संपन्न !प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात समस्त संत-महंतांची ,भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची एकमुखी मागणी !

vishwatmaklokswamivarta

माथाडी कामगारांच्या हिताचे रक्षण करा – मंत्री आकाश फुंडकर