vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नशामुक्त भारत अभियान अंतर्गत 12 ऑगस्ट रोजी सामूहिक प्रतिज्ञा घेण्याच्या आवाहन 

नशामुक्त भारत अभियान अंतर्गत 12 ऑगस्ट रोजी सामूहिक प्रतिज्ञा घेण्याच्या आवाहन

 

सातारा प्रतिनिधी मादक पदार्थाच्या गैरवापरास प्रतिबंध करण्याकरिता य भारताला अंमली पदार्थमुक्त बनवण्याच्या दृष्टीकोनातून केंद शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार यांचे मार्फत ‘नशामुक्त भारत अभियान’ राबविण्यात येत आहे.या निमित्ताने 12 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हयातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविदयालये, सार्वजनिक संस्था, व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्यरत संस्था केंद्र, व्यकती, समाज कार्य महाविदयालये, शासकीय निवासी शाळा, शासकीय वसतिगृह, अनुदानित वसतिगृह, दिव्यांग शाळा यामधील सर्व अधिकारी, कर्मचारी, विदयार्थी, युवक- युवती यांनी प्रतिज्ञा घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी केले आहे.

 

नशामुक्त भारत अभियानाच्या वेबसाईटवरून सर्व विदयार्थि, युवक, युवती, महिला, अधिकारी / कर्मचारी यांनी ई-प्रतिज्ञा घेऊन प्रमाणपत्र मिळवावे तसेच प्रत्येकाने आपले घर, कार्यालय व लगतचा परिसर व्यसनमुक्त करण्यासाठी कटिबध्द राहूयात अस असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. डुडी सातारा यांनी केले आहे.

प्रतिज्ञा पुढील संकेतस्थळावरून उपलब्ध करून घ्यावी.-

संबंधित पोस्ट

राज्यपाल, केंद्रीय मंत्री मेघवाल यांच्या उपस्थितीत जैन विश्वभारती विद्यापीठाचा दीक्षांत समारोह संपन्न शालेय शिक्षणात संत साहित्याचा समावेश असावा : राज्यपाल रमेश बैस

vishwatmaklokswamivarta

केंद्र सरकारच्या जीएसटीबाबतच्या ऐतिहासिक निर्णयामुळे सर्वसामान्य माणसाचे जीवनमान सुलभ होईल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास…

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्याकडून लखपती दिदी कामाबाबतचा आढावा

vishwatmaklokswamivarta

नवमतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष अभियान राबवा- विभागीय आयुक्त सौरभ राव

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांनी हरभरा बियाणांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत

एक झाड, अनेक उपयोग” – पर्यावरण दिनी जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांचा हरित संदेश