vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महिला आणि बाल विकास मंत्रालयातर्फे पोषण आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनांसाठी नवीन हेल्पलाइन क्रमांक 1515 हा नवीन हेल्पलाइन क्रमांक 1 नोव्हेंबर, 2025 पासून होणार सुरू

महिला आणि बाल विकास मंत्रालयातर्फे पोषण आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनांसाठी नवीन हेल्पलाइन क्रमांक-1515 हा नवीन हेल्पलाइन क्रमांक  1 नोव्हेंबर, 2025  पासून होणार सुरू

 

राज्य प्रतिनिधी-महिला आणि बाल विकास मंत्रालयातर्फे पोषण आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनांसाठी नवीन हेल्पलाइन क्रमांक1515 हा नवीन हेल्पलाइन क्रमांक 1 नोव्हेंबर, 2025 पासून होणार सुरू

महिला आणि बाल विकास मंत्रालयाने पोषण आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजना (पीएमएमव्हीवाय) साठी ‘टोल-फ्री हेल्पलाइन’ क्रमांकात बदल केला आहे. मदत क्रमांक नागरिकांना लक्षात ठेवणे आणि त्याचा वापर करणे सोपे व्हावे, यासाठी विद्यमान क्रमांक 14408 याऐवजी आता नवीन हेल्पलाइन क्रमांक 1515 असा राहील. येत्या 1 नोव्हेंबर 2025 पासून हा नवीन मदत क्रमांक सुरू होईल.

पोषण आणि पीएमएमव्हीवाय योजनांअंतर्गत मदत मिळवणाऱ्या लाभार्थ्यांना मदत क्रमांकावरून त्वरित दूरध्‍वनी करणे सोपे होणार आहे. सध्‍या एकत्रीकरण प्रक्रिया सुरू असल्याने, वापरकर्त्यांना काहीवेळा संक्रमण कालावधीचा अनुभव येऊ शकतो. या काळात, जर कॉलर नवीन क्रमांक 1515 वर ‘कनेक्ट’ होऊ शकत नसतील, तर त्यांना जुना क्रमांक 14408 वापरणे सुरू ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

पोषण आणि पीएमएमव्हीवायशी संबंधित प्रश्न, माहितीसाठी ‘हेल्पलाइन’ संपर्काचे एकल केंद्र म्हणून काम करत राहील. देशभरातील सर्व लाभार्थ्यांसाठी सुरळीत संवाद आणि अखंडित मदत सुनिश्चित करण्यासाठी मंत्रालय वचनबद्ध आहे.

संबंधित पोस्ट

जागृती योजनेंतर्गत मिरजेत 11 जुलैला कायदेविषयक शिबीर

जालन्यात प्रथमच बुद्धिबळ स्पर्धेचे रंगतदार आयोजन!जालना गणेश फेस्टिव्हल तर्फे खुली, 15 व 10 वर्षाखालील गटांत स्पर्धा – विजेत्यांना रोख पारितोषिके व ट्रॉफी

भयमुक्त, कॉपीमुक्त परीक्षा संकल्पनेला बळ देण्याकरिता पुढाकार घेण्याचेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन,आत्मविश्वासाने, प्रामाणिकपणे परीक्षेला सामोरे जा..दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

राज्यातील ॲप-आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये (उदा. ओला, उबर, रॅपिडो) अधिक शिस्तबद्धता, पारदर्शकता आणि प्रवासी सुरक्षेसाठी नवे नियम लागू

vishwatmaklokswamivarta

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होणाऱ्या मुंबईतल्या हॉटेल्स, रेस्टोरंटस आणि बार इत्यादी आस्थापनांमध्ये आगीपासून बचावासाठी पुरेशा उपाययोजना आहेत किंवा नाहीत याची तपासणी करण्यासाठी मुंबई अग्निशमन दल विशेष अग्निसुरक्षा मोहीम राबवत आहे

vishwatmaklokswamivarta

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या २० जिल्हयांमधल्या १२२ जागांसाठी मतदान

vishwatmaklokswamivarta