vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यात काही ठिकाणी पाऊस, लातूर, धाराशिव जिल्ह्यात आजही पावसाची शक्यता. पुढील दोन दिवस या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट असल्याने नागरिकांनी व शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे 

राज्यात काही ठिकाणी पाऊस, लातूर, धाराशिव जिल्ह्यात आजही पावसाची शक्यता पुढील दोन दिवस या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट असल्याने नागरिकांनी व शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे

राज्य प्रतिनिधी –

राज्यात काही ठिकाणी पाऊस, लातूर, धाराशिव जिल्ह्यात आजही पावसाची शक्यता..पुढील दोन दिवस या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट असल्याने नागरिकांनी व शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे

राज्यात काही ठिकाणी पाऊस, लातूर, धाराशिव जिल्ह्यात आजही पावसाची शक्यता. वर्तवण्यात आलेली आहे त्यानुसार आज

कर्नाटकापासून मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने, आज दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी लातूर आणि धाराशिवसह नांदेड, सोलापूर, हिंगोली, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले  आहे. पुढील दोन दिवस मराठवाडा व विदर्भात ढगाळ वातावरण राहून अवकाळी पावसाचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

पावसाचा इशारा: लातूर, धाराशिव (उस्मानाबाद), नांदेड, सोलापूर, हिंगोली, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता.

हवामानातील बदल: राज्यात अवकाळी पाऊस, थंडी आणि उष्णता अशी संमिश्र परिस्थिती असल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

शेतकऱ्यांची चिंता: बीड आणि इतर भागात झालेल्या पावसामुळे गहू, हरभरा व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे, शेतकरी चिंतेत आहेत.तापमान: निफाड (१२.४ अंश सेल्सिअस) येथे नीचांकी, तर ब्रह्मपुरी (३६.४ अंश सेल्सिअस) येथे उच्चांकी तापमान नोंदवले गेले. पुढील दोन दिवस या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट असल्याने नागरिकांनी व शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रकल्पग्रस्तांचा सकारात्मक प्रतिसाद स्थलांतरणाला पूर्ण सहकार्य करण्याचे सरपंचांचे आश्वासन

vishwatmaklokswamivarta

दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी प्रस्तावित योजनांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उल्हास वैतरणा कोकण-गोदावरी नदीजोड प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन

जालन्यातील “त्या ” तिन्ही योजनांच्या सवेक्षणासाठी चार सदस्यीय पथक मंगळवारी जालन्यात—मा.आ. कैलास गोरंटयाल यांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल

vishwatmaklokswamivarta

भारताच्या डिजिटल कौशल्य मोहिमेला गती देण्यासाठी “बढना है तो यहाँ जुडना है” या देशव्यापी मोहिमेचा, केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांनी ‘एस आय डी एच’ या कौशल्य भारत डिजिटल केंद्राच्या माध्यमातून केला शुभारंभ

कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रासाठी अतिवृष्टीचा इशारा महाराष्ट्रात पुढील आठवडाभर पावसाचा जोर

महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती, 20 हजार 787 कोटींची तरतूद राज्यातील 12 जिल्ह्यांना जोडणारा 802 कि.मी.चा द्रूतगती मार्ग..