vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पावसाळी हंगामात मांडवा-गेटवे प्रवासी जलवाहतूक २६ मे ते ३१ ऑगस्टदरम्यान सेवा राहणार बंद 

पावसाळी हंगामात मांडवा-गेटवे प्रवासी जलवाहतूक २६ मे ते ३१ ऑगस्टदरम्यान सेवा राहणार बंद

मुंबई प्रतिनिधी-पावसाळी हंगामात मांडवा-गेटवे प्रवासी जलवाहतूक २६ मे ते ३१ ऑगस्टदरम्यान सेवा राहणार बंद आय. व्हि. अॅक्ट १९१७ अन्वये पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया या जलमार्गावरील प्रवासी वाहतूक सेवा दिनांक २६ मे २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संबंधित प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पावसाळ्यात समुद्रातील प्रतिकूल हवामान, भरती-ओहोटी तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून संबंधित कंपनी व संस्थांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.दरम्यान, या कालावधीत मांडवा-गेटवे मार्गावरील जलवाहतूक पूर्णपणे बंद राहणार असल्याने प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

संबंधित पोस्ट

शिवसेनेचा झंझावात जिल्ह्यात निर्माण करा- शिवसेना नेते अंबादास दानवे- गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक मोहीम- जिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव-आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वांनी कामालालागावे- जिल्हाप्रमुख महेश नळगे- महिलांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढा- महिला आघाडी जिल्हाप्रमुख रुपम घुगे

देशाच्या प्रगती आणि सशक्तीकरणात अग्रवाल समाजाचे योगदान प्रेरणादायी” — लोकसभा अध्यक्ष श्री ओम बिरला

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या समिती सभागृहात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न

जालना शहरातील वाहतुकीच्या मार्गाचे नियमन

वाचनानंदाची दिवाळी; शासकीय विभागीय ग्रंथालयात दिवाळी अंक प्रदर्शन

vishwatmaklokswamivarta

आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी महाराष्ट्र इंटेलिजन्स युनिटची स्थापना- गृह राज्य मंत्री योगेश कदम