
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा असं आवाहन महापालिकेनं केले
मुंबई प्रतिनिधी: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा असं आवाहन महापालिकेनं केलंय.. कारण मुंबईला पाणीपुरवठा करणा-या धरणांमध्ये 60 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे.. सातही धरणांमध्ये मिळून सध्या सुमारे 30 टक्के पाणीसाठा आहे.. मुंबईला उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून पाणीपुरवठा होता. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत धरणक्षेत्रात फक्त 50 टक्के पाऊसच पडलाय.. तेव्हा 15 दिवसांत पाऊस न पडल्यानं मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरं जाऊ लागू शकतं.
ममुंबईकरांनो पाणी जपून वापरा असं आवाहन महापालिकेनं केलंय.. कारण मुंबईला पाणीपुरवठा करणा-या धरणांमध्ये 60 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे.. सातही धरणांमध्ये मिळून सध्या सुमारे 30 टक्के पाणीसाठा आहे.. मुंबईला उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून पाणीपुरवठा होता. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत धरणक्षेत्रात फक्त 50 टक्के पाऊसच पडलाय.. तेव्हा 15 दिवसांत पाऊस न पडल्यानं मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरं जाऊ लागू शकतं.



