vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा असं आवाहन महापालिकेनं केले

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा असं आवाहन महापालिकेनं केले

 

मुंबई प्रतिनिधी: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा असं आवाहन महापालिकेनं केलंय.. कारण मुंबईला पाणीपुरवठा करणा-या धरणांमध्ये 60 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे.. सातही धरणांमध्ये मिळून सध्या सुमारे 30 टक्के पाणीसाठा आहे.. मुंबईला उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून पाणीपुरवठा होता. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत धरणक्षेत्रात फक्त 50 टक्के पाऊसच पडलाय.. तेव्हा 15 दिवसांत पाऊस न पडल्यानं मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरं जाऊ लागू शकतं.

 

ममुंबईकरांनो पाणी जपून वापरा असं आवाहन महापालिकेनं केलंय.. कारण मुंबईला पाणीपुरवठा करणा-या धरणांमध्ये 60 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे.. सातही धरणांमध्ये मिळून सध्या सुमारे 30 टक्के पाणीसाठा आहे.. मुंबईला उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून पाणीपुरवठा होता. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत धरणक्षेत्रात फक्त 50 टक्के पाऊसच पडलाय.. तेव्हा 15 दिवसांत पाऊस न पडल्यानं मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरं जाऊ लागू शकतं.

 

संबंधित पोस्ट

मुंबई ‘क्रिएटिव्ह इकॉनॉमी’चे जागतिक केंद्र होणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुंबईत ‘आयआयसीटी’ चा शुभारंभ; क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात नवे पर्व– केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

जामिनासाठी आर्यन खानची मुंबई हायकोर्टात धाव

vishwatmaklokswamivarta

मुंबईत फिनिक्स मेगा मेडिकल कॅम्पचे आयोजन..

vishwatmaklokswamivarta

आज ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस परेड ग्राउंड, अहिल्यानगर येथे पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न

vishwatmaklokswamivarta

डिजिटल पत्रकारिता : वर्गणी, गुणवत्ता आणि विशिष्ट वाचकवर्गावर केंद्रित,जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद, २०२५ मध्ये पॅनेल चर्चेत डिजिटल माध्यमातील पत्रकारिता आणि आव्हानांवर चर्चा..

मनसेनेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरें यांनी मंत्री भाजपा नेते आशिष शेलारांची यांची भेट घेऊन मागण्याचे निवेदन दिले