vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शेतकऱ्यांनी शेतीसारा भरण्याचे आवाहन

शेतकऱ्यांनी शेतीसारा भरण्याचे आवाहन

 

सातारा प्रतिनिधी: सातारा तालुक्यातील सर्व शेतकरी, बिनशेती भूखंडधारक यांनी आपल्या शेतीचा, बिनशेती भूखंडाचा शेती सारा -दरवर्षी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांचेकडे भरणे आवश्यक असते. तथापि सातारा तालुक्यातील बऱ्याच शेतकरी, भूखंड धारक यांनी अदयापी त्यांचा शेतसारा भरलेला नाही. तरी 25 मार्च २०२५ पूर्वी आपला शेतसारा, बिनशेती भूखंडाचा कर ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांचेकडे जमा करुन शासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार नागेश गायकवाड यांनी केले आहे.

मुदतीत शेतसारा, बिनशेती कर जमा न केलेस संबंधित खातेदार यांचे 7/12 वरती थकित शेतसारा बिनशेती कर वसुल होणेवर ” असा बोजा चढविणेत येईल त्यामूळे संबंधितास बँक कर्ज, दस्त नोंदणी अशा अनेक अडचणीस सामना करावा लागेल, तथापि सदरची बाब टाळणेसाठी आपला शेतसारा, बिनशेती भूखंडाचा कर ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांचेकडे दिनांक 25 मार्च 2025 पर्यंत भरणा करावा

00000

संबंधित पोस्ट

दहिपुरी मध्ये आज सत्यभामा सिताराम हनवते परिवाराकडून गरजूंना पंधरा किटचे वाटप.

बेपत्ता व्यक्ती आणि बेवारस मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या ‘रेड्स’ AI ॲपची राष्ट्रीय स्तरावर दखल

मुख्य पोस्ट मास्टर जनरल, मुंबई या कार्यालयात 131 व्या डाक अदालतीचे आयोजन

मुंबईतील कनेक्टिव्हिटीचे प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार-मुख्यमंत्री फडणवीस· आयआयएमयूएन आयोजित ‘युथ कनेक्ट’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta

मुलांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी पालकांच्या आत्मविश्वासाची जोडही आवश्यक – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके आदिवासी आश्रमशाळांमध्ये आता डिजीटल सुविधांची भर

मुंबईतील कुर्ला परिसरातील एका हॉटेलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल

vishwatmaklokswamivarta