vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शेतकऱ्यांनी शेतीसारा भरण्याचे आवाहन

शेतकऱ्यांनी शेतीसारा भरण्याचे आवाहन

 

सातारा प्रतिनिधी: सातारा तालुक्यातील सर्व शेतकरी, बिनशेती भूखंडधारक यांनी आपल्या शेतीचा, बिनशेती भूखंडाचा शेती सारा -दरवर्षी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांचेकडे भरणे आवश्यक असते. तथापि सातारा तालुक्यातील बऱ्याच शेतकरी, भूखंड धारक यांनी अदयापी त्यांचा शेतसारा भरलेला नाही. तरी 25 मार्च २०२५ पूर्वी आपला शेतसारा, बिनशेती भूखंडाचा कर ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांचेकडे जमा करुन शासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार नागेश गायकवाड यांनी केले आहे.

मुदतीत शेतसारा, बिनशेती कर जमा न केलेस संबंधित खातेदार यांचे 7/12 वरती थकित शेतसारा बिनशेती कर वसुल होणेवर ” असा बोजा चढविणेत येईल त्यामूळे संबंधितास बँक कर्ज, दस्त नोंदणी अशा अनेक अडचणीस सामना करावा लागेल, तथापि सदरची बाब टाळणेसाठी आपला शेतसारा, बिनशेती भूखंडाचा कर ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांचेकडे दिनांक 25 मार्च 2025 पर्यंत भरणा करावा

00000

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिकेने 7 महिन्यांत 500 कोटी 11 लाख रुपयांचा मालमत्ताकर केला वसूल,डिजिटल पेमेंट्स सुविधा आणि जनजागृती मोहीमेमुळे कर संकलनात लक्षणीय वाढ – करदात्या नागरिकांचे आभार! – आयुक्त डॉ. कैलास शिंदे

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अत्याधुनिक दोन ‘मॅग्लुमी’ मशीनचे लोकार्पण विविध रक्त चाचण्या होणार अधिक वेगाने; ग्रामीण रुग्णांना मोठा दिलासा..

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी बेरोजगार उमेदवारांनी जागेवर निवड संधीचा लाभ घ्यावा

ज्या महाराष्ट्रात थोडा जरी आरोप झाला तरी मंत्रीपदाचा राजीनामा घेतलाvजायचा आज त्याच महाराष्ट्रात अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप होऊनही राजीनामा घेतला जात नाही ही सत्ताधार्‍यांची हतबलता :-जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

ठाणे जिल्ह्यातील हाऊसिंग सोसायटी इमारतीवरील मोबाईल टॉवर काढणार- मंत्री उदय सामंत

वरंध घाट 30 सप्टेंबर पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना..

vishwatmaklokswamivarta