vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

अमृत लक्षीत गटातील उमेदवारांसाठी विविध प्रशिक्षणाचे आयोजन

अमृत लक्षीत गटातील उमेदवारांसाठी विविध प्रशिक्षणाचे आयोजन

जालना द प्रतिनिधी :- खुल्या प्रवर्गातील अमृत लक्षीत गटातील ब्राम्हण, बनिया, मारवाडी ठाकूर, गुजराती, यलमार, जाट, सिंधी, राजपुत, कोमटी, सेनगुणथर, त्यागी, पटेल, बंगाली, पाटीदार, नायडू, नायर, एयांगर, कायस्त, कामा, राजपुरोहित आदी समाजातील सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींसाठी जिल्ह्यात विविध प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी केंद्र अमृत पुणे व उद्योग संचालनालय महाराष्ट्र शासन अंतर्गत कार्यरत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र जालना यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या प्रवर्गातील अमृत लक्षीत गटातील उमेदवारांसाठी नि:शुल्क प्रशिक्षणाचे जालना जिल्ह्यातील विविध ठिकाणी घेण्याचे नियोजित आहे. यामध्ये अमृत क्षमता बांधणीचे 6 दिवसीय प्रशिक्षण, 18 दिवसीय अमृत निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम, 21 दिवसीय अमृत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आणि एक महिन्याचे तांत्रिक अमृत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी आपले अर्ज आयोजक दिलीप शिलवंत मो. 8087283065 यांच्याशी किंवा प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जालना यांच्याशी संपर्क साधावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

संबंधित पोस्ट

30 मिनिटात….”, Zoom च्या सीईओंनी एकाचवेळी 1300 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं..

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न’ सन्मानित शिल्पांचा, त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आयुष्यात मोठे व्हा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात देशातील सर्वोत्तम सायबर न्यायसहायक

जलसमृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील· नदीजोड प्रकल्प संदर्भात सह्याद्री अतिथी गृह येथे गुंतवणूकदार व बँकर्स समवेत चर्चासत्र..

vishwatmaklokswamivarta

अवैध धंदे मोडून काढण्यासाठी लवकरच विशेष ‘हेल्पलाईन’; ओळख गुप्त ठेवणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील-कोपरगाव पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे व‌ गृहसंकुलाचे लोकार्पण..

जिल्हाधिकारी यांचे शांतता राखण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta