vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावी की जंक्शन ते धारावी खाडी कलानगर भर रस्त्यात अस्वच्छता मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी लक्ष देतील का?

धारावी की जंक्शन ते धारावी खाडी कलानगर भर रस्त्यात अस्वच्छता मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी लक्ष देतील का?

 मुंबई प्रतिनिधी-

गेली अनेक महिन्यापासून धारावी टी जंक्शन धारावी खाडी कलानगर मार्गावरील हायवे ला लागून असलेल्या दोन्ही फुटपाथ वरून ज्येष्ठ नागरिक व वॉकर्स फिरण्यासाठी तसेच स्थानिक नागरिक चालण्यासाठी ये जा करीत असतात परंतु या भर रस्त्यामध्ये सर्वत्र घनकचरा वाहतूक कोंडी व धुळीचे साम्राज्य यामुळे लोकांना श्वासनाचा त्रास होऊ लागला आहे सदर बाब जी उत्तर घनकचरा विभाग आला दिनांक पाच फेब्रुवारी 2026 रोजी कळविलेले आहे तरी देखील अद्याप पर्यंत हा रस्ता अस्वच्छ व घनकचरा व सगळ्या अवस्थेत आणि धुळीने माखलेला आहे त्यातच भर म्हणून की पाडकामाचा घनकचरा जमा करण्यासाठी एक ट्रॉली गाडी उभा केली आहे त्यामध्येही साठलेला घनकचरा व रात्री वेळ रात्री डंपर वाले या ठिकाणी कचरा पलटी मारतात त्यामुळे या रस्त्याला मुख्य हायवे ला कचर पट्टीचे स्वरुप प्राप्त झाले आहे त्यामुळे आम्हा धारावीकरांना रोज या धुळीतून व गाडीतून जावे लागते ही दुर्दैवी व आरोग्य घटक आहे कृपया येत्या आठ दिवसात युद्ध पातळीवर दोन्ही फूटपाथ टँकर पाण्याने धुऊन काढून तेथील घनकचरा व धूळ त्वरित साफ करावी अशी मागणी धारावी नागरिक समितीचे प्रमुख संघटक दिलीप गाडेकर शंकर बळी कुंदन तावरे यांनी पालिका अधिकारी याकडे व्हाट्सअप द्वारे केली आहे अन्यथा याविषयी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल दिलीप गाडेकर प्रमुख संघटक धारावी

नागरिक समिती

मोबाईल 98 92 144 0 65

संबंधित पोस्ट

औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथील लोहमार्ग पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका महिलाचे वाचवले प्राण.

vishwatmaklokswamivarta

नशा नाही, नवचैतन्याची दिशा घेऊया!” — जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या DAWN उपक्रमांतर्गत अंमली पदार्थविरोधी जनजागृती*

vishwatmaklokswamivarta

देशातील गरिबीचा व उपासमारीचा प्रश्न सोडविण्यापासून गेल्या ७० वर्षांत कोणी अडवले होते, असा प्रश्न मुंबई भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष शीतल गंभीर-देसाई

जालना महासंस्कृती महोत्सवाचा उत्साहात समारोप  · प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद; अभिनेत्री अलका कुबल यांच्या उपस्थितीने आनंदले रसिक· साधना सरगम, वैशाली माडे, प्रा. राजेश सरकटे, रवींद्र खोमने, मुनव्वर अली    यांच्या राष्ट्रभक्तीपर गीत गायनाने प्रेक्षकात जोशपूर्ण वातावरण

vishwatmaklokswamivarta

मुंबई बंदर प्राधिकरणाच्या वतीने आसामला 60 वर्षांच्या भाडेतत्त्वावर मुंबईतील कुलाबा इथला भूखंड देण्याची केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची घोषणा

मुंबई वाहतूक पोलिसांनी 1 ऑगस्ट 2024 ते जुलै 2026 या कालावधीत हा पूल बंद राहणार आहे. सायन धारावी पुलावरील वाहतूक जुलै 2026पर्यंत बंद, असे असतील पर्यायी मार्ग