vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावी की जंक्शन ते धारावी खाडी कलानगर भर रस्त्यात अस्वच्छता मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी लक्ष देतील का?

धारावी की जंक्शन ते धारावी खाडी कलानगर भर रस्त्यात अस्वच्छता मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी लक्ष देतील का?

 मुंबई प्रतिनिधी-

गेली अनेक महिन्यापासून धारावी टी जंक्शन धारावी खाडी कलानगर मार्गावरील हायवे ला लागून असलेल्या दोन्ही फुटपाथ वरून ज्येष्ठ नागरिक व वॉकर्स फिरण्यासाठी तसेच स्थानिक नागरिक चालण्यासाठी ये जा करीत असतात परंतु या भर रस्त्यामध्ये सर्वत्र घनकचरा वाहतूक कोंडी व धुळीचे साम्राज्य यामुळे लोकांना श्वासनाचा त्रास होऊ लागला आहे सदर बाब जी उत्तर घनकचरा विभाग आला दिनांक पाच फेब्रुवारी 2026 रोजी कळविलेले आहे तरी देखील अद्याप पर्यंत हा रस्ता अस्वच्छ व घनकचरा व सगळ्या अवस्थेत आणि धुळीने माखलेला आहे त्यातच भर म्हणून की पाडकामाचा घनकचरा जमा करण्यासाठी एक ट्रॉली गाडी उभा केली आहे त्यामध्येही साठलेला घनकचरा व रात्री वेळ रात्री डंपर वाले या ठिकाणी कचरा पलटी मारतात त्यामुळे या रस्त्याला मुख्य हायवे ला कचर पट्टीचे स्वरुप प्राप्त झाले आहे त्यामुळे आम्हा धारावीकरांना रोज या धुळीतून व गाडीतून जावे लागते ही दुर्दैवी व आरोग्य घटक आहे कृपया येत्या आठ दिवसात युद्ध पातळीवर दोन्ही फूटपाथ टँकर पाण्याने धुऊन काढून तेथील घनकचरा व धूळ त्वरित साफ करावी अशी मागणी धारावी नागरिक समितीचे प्रमुख संघटक दिलीप गाडेकर शंकर बळी कुंदन तावरे यांनी पालिका अधिकारी याकडे व्हाट्सअप द्वारे केली आहे अन्यथा याविषयी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल दिलीप गाडेकर प्रमुख संघटक धारावी

नागरिक समिती

मोबाईल 98 92 144 0 65

संबंधित पोस्ट

जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !तरुण पिढीला उद्ध्वस्त करणाऱ्या ‘सनबर्न’ संस्कृतीला लगाम लावून तातडीने ‘ड्रग्जमुक्त महाराष्ट्र’ अभियान राबवा!

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी एक हजार पंधरा तरुणांनी उभारले स्वतःचे उद्योग…

विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील-घाट परिसरात 25-26 जुलै रोजी मुसळधार पावसाचा अंदाज…विदर्भ (प्रामुख्याने पूर्व विदर्भ) आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात धरण साठ्यात वाढ आणि नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)ई-क्युजे ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण,सहकार विभागाची अर्धन्यायिक निर्णय प्रक्रिया आता आणखी जलद- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कमी खर्चात अधिक उत्पादनाचा मंत्र; कोरचीत ‘सगुणा भात शेती तंत्रज्ञान’ प्रात्यक्षिकाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादशिकारी टोला येथे कृषी विभागाचा पुढाकार; पाण्याची बचत, मजुरीत कपात आणि उत्पादनवाढीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन