vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

फळपिक विमा योजनेंतर्गत नुकसानीची पूर्वसूचना विमा कंपनीला 72 तासाच्या आत कळविण्याचे आवाहन

फळपिक विमा योजनेंतर्गत नुकसानीची पूर्वसूचना विमा कंपनीला 72 तासाच्या आत कळविण्याचे आवाहन

 

 सांगली, प्रतिनिधी : पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना २०२४-२५ व २०२५-२६ या २ वर्षाकरिता बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजनेअंतर्गत आंबा, द्राक्ष, केळी व डाळिंब या पिकाचा समावेश आहे. सांगली जिल्ह्यात दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी काही ठिकाणी गारपीठ झालेली आहे. त्याअनुषंगाने ज्या ठिकाणी गारपीठ झालेली आहे व ज्या शेतकऱ्यांनी गारपीठ या बाबीसाठी अतिरिक्त विमा संरक्षण घेतले आहे, अशा शेतकऱ्यांनी तात्काळ नुकसानीची पूर्वसूचना 72 तासात विमा कंपनीला पुढीलप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने नोंदवावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

 नुकसानीची पूर्वसूचना 72 तासात विमा कंपनीला ऑनलाइन पद्धतीने (1) https://pmfby.gov.in/krph/ – Krushi rakshak portal – farmer corner. (2) Crop insurance app द्वारे (DAC & FW). (3) PMFBY Whats app No. 7065514447 व (4) KRPH helpline – 14447 या पर्यायांचा वापर करून नोंदवावी, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

नंदुरबारमध्ये अयोग्य दर्जाचे खाद्यतेल प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात येणार-मंत्री नरहरी झिरवाळ

तुंग, आष्टा, कारंदवाडी येथील पाणंद रस्त्याचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्याहस्ते उद्‌घाटन- शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून मानले प्रशासनाचे आभार

vishwatmaklokswamivarta

बीड जिल्ह्यातील १३६३ विकासकामांचे भूमिपूजन व पुरस्कार वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हास्तरावर नियुक्त सर्व नोडल अधिकाऱ्यांनी आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या काळजीपूर्वक पार पाडाव्यात, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

vishwatmaklokswamivarta

बुलढाण्यात उद्यापासून ‘राजमाता महोत्सव’१५० स्टॅाल्सद्वारे प्रदर्शन व विक्री ; खाद्यपदार्थांची मेजवाणी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रसिद्ध कलाकारांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

आनंदवनाशी जुळलेल्या सर्वांना आत्मिक समाधान मिळते त्यामुळेच #आनंदवन हे खऱ्या अर्थाने मानवतेचे मंदीर आहे, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व. #बाबाआमटे आणि साधनाताई आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात व्यक्त केल्या.

vishwatmaklokswamivarta