vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही

निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही

 

जालना प्रतिनिधी) : भारत निवडणुक आयोग नवी दिल्ली यांचे दि. 18 मे,2026 रोजीच्या पत्रान्वये महाराष्ट्र विधान परिषदेची व्दिवार्षिक निवडणुक ची आदर्श आचारसंहिता दि. 18 मे,2026 पासुन लागू केलेली असून ती विधान परिषदेची व्दिवार्षिक निवडणुक प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत म्हणजे दि.25 जुन, 2026 पर्यंत लागू राहणार असल्याचे निर्देशित केलेले आहे.

आचारसंहिता कालावधीत निवडणुकीचे वेळापत्रक घोषीत केल्याच्या दिनांकापासून ते निवडणुकीची प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत या कार्यालयास प्रत्येक महिन्याचा पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन शासन परिपत्रक दि. 26 सप्टेंबर 2012 मधील परिच्छेद क्र. 5.7 च्या तरतुदीनुसार आयोजित करण्यातयेणार नाही.

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

मोताळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्पनिदेशक पदाची भरती

vishwatmaklokswamivarta

जालना येथे 27 मार्च रोजी  रोजगार मेळाव्याचे आयोजन

जिल्हा विकास आराखड्यांतर्गत धोरणात्मक कामांसाठीजिल्हा वार्षिक योजनेतील 25 टक्के निधी राखीव ठेवावा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील – जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न- सन 2026-27 साठी 676 कोटी 29 लाख रूपये नियतव्यय मंजूर – गत आर्थिक वर्षातील निधी जवळपास 100 टक्के खर्च

राज्यांतर्गत पीकस्पर्धा सन 2025-26 जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीकस्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा

नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच

महाराष्ट्र शासनाचे ४, ८, ९ व १० वर्षे मुदतीचे प्रत्येकी १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..