vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यठळक बातम्यापरदेशात देश

आफ्रिकेच्या काही भागांमध्ये अलीकडेच झालेल्या प्रादुर्भावांच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय इबोला विषाणू रोगाच्या बदलत्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

आफ्रिकेच्या काही भागांमध्ये अलीकडेच झालेल्या प्रादुर्भावांच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय इबोला विषाणू रोगाच्या बदलत्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

आरोग्य प्रतिनिधी-आफ्रिकेच्या काही भागांमध्ये अलीकडेच झालेल्या प्रादुर्भावांच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय इबोला विषाणू रोगाच्या बदलत्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

अत्यंत खबरदारीचा उपाय म्हणून, युगांडाहून नुकताच प्रवास करून आलेल्या आणि अंगदुखीची सौम्य लक्षणे जाणवत असलेल्या एका व्यक्तीला, निरीक्षण आणि पुढील तपासणीसाठी बंगळूरु येथील शासकीय साथरोग रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.सौम्य अंगदुखी वगळता, ती व्यक्ती आतापर्यंत इतर बाबतीत निरोगी आहे.

नमुना गोळा करून प्रयोगशाळेतील तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे पाठवण्यात आला आहे. अहवालाची प्रतीक्षा आहे

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, संबंधित राज्य प्राधिकरणांच्या समन्वयाने, बारकाईने पाळत ठेवत आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व आवश्यक सार्वजनिक आरोग्य नियमांचे पालन केले जात आहे.

सध्या, भारतात इबोला विषाणू रोगाची एकही रुग्ण आढळलेला नाही.

 

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत रुग्णांवरील नवीन उपचार पद्धती याविषयावर वैद्यकिय अधिकारी यांचे विशेष प्रशिक्षण…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याबद्दल भाजपाच्या प्रतिनिधी मंडळानं निवडणूक आयोगाची भेट घेतली. 

पद्म पुरस्कार २०२६ जाहीर ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण; महाराष्ट्रातील १५ मान्यवरांचा गौरव

vishwatmaklokswamivarta

मराठा समाजाच्या स्वप्नांना पंख देणारी संस्था – सारथी

vishwatmaklokswamivarta

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य – पालकमंत्री नितेश राणे ६०० कोटींचा प्रारुप आराखडा, दरडोई उत्पन्न साडेचार लाखांवर नेणार

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र-दक्षिण कोरिया भागीदारीतून कौशल्य विकासाला नवे बळ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीन ऐतिहासिक करारांमुळे राज्यातील युवकांना जागतिक दर्जाच्या संधी