vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नीट परीक्षेतल्या पेपरफुटीसह अन्य मागण्यांसाठी नवी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतरमंतरहून संसद भवनावर मार्च, संसद भवन परिसरात  सुरक्षित वाढ…

नीट परीक्षेतल्या पेपरफुटीसह अन्य मागण्यांसाठी नवी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतरमंतरहून संसद भवनावर मार्च, संसद भवन परिसरात  सुरक्षित वाढ…

 राज्य प्रतिनिधी-

नीट परीक्षेतल्या पेपरफुटीसह अन्य मागण्यांसाठी नवी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतरमंतरहून संसद मार्च काढण्यात आला.

मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि आंदोलक या मार्चमध्ये सहभागी झाले.

 दरम्यान यामध्ये आंदोलनामध्ये  अनेक उपद्रवी सामील झाल्याची माहिती आहे  आहे जे संसदेत घुसण्याचा प्रयत्न करणार असल्याचे चर्चा समोर येत आहे ज्याप्रकारे काही देशांमध्ये ज्या प्रकारे आंदोलन करण्यात आले त्याच धर्तीवर संसद भवन वर कब्जा करण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारे आंदोलन करण्यात येत असल्याची सूत्रांची माहिती आहे

 आज पर्यंत भारतात अशा कोणताही प्रयत्न उपोषणकर्त्यांनी केला नव्हता परंतु हा विघातक प्रयत्न विद्यार्थ्यांच्या नावाखाली करण्यात येत असल्याची चर्चा सध्या देशात जोर धरत आहे

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली असून, परिसरातील काही मेट्रो स्थानके बंद ठेवण्यात आली.

गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी जंतरमंतरवरील उपोषण मागे घेतले असले, तरी पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत देशव्यापी आंदोलन सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे.

संबंधित पोस्ट

उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरातील भूस्खलन, पूरस्थिती; महाराष्ट्रातील पर्यटक सुरक्षित, हर्षीलमधील ११ पर्यटकांसाठी एअर लिफ्ट—-राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू; २५१ तालुके पूर्णतः तर ३१ तालुके अंशतः आपत्तीग्रस्त म्हणून घोषित शेती, घरे, जनावरे, मत्स्यव्यवसाय, पायाभूत सुविधा दुरुस्तीस मोठा दिलासा – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

vishwatmaklokswamivarta

कर्मचारी समाधान शिबिरात 5 अर्ज दाखल

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी७३ कोटी ९१ लाख ४३ हजाराच्या मदतीस मान्यताØ आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभेØ मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून ‘विनोबा’ उपक्रमाला बळ :31 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ

प्रभाग रचना प्रक्रिया 30 जून अखेर पूर्ण करावी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी