
मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याला पंधरा वर्षे पूर्ण शहिदांना मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण..
मुंबई प्रतिनिधी
मुंबई वरील 26/11 दहशतवादी हल्ल्याला आज 15 वर्ष पूर्ण झाली आहे.
मुंबई वरील 26/11 दहशतवादी हल्ल्याला आज 15 वर्ष पूर्ण झाली आहे. या निमित्ताने शहीदांचे स्मरण करण्यासाठी आणि हुतात्म्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, पोलीस महासंचालक रजनीश शेठ आणि मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुंबई वरील 26/11 दहशतवादी हल्ल्याला आज 15 वर्ष पूर्ण झाली आहे. या निमित्ताने शहीदांचे स्मरण करण्यासाठी आणि हुतात्म्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, पोलीस महासंचालक रजनीश शेठ आणि मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.



