vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

हुतात्मा दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज भवन येथे दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आपली आदरांजली वाहिली.

हुतात्मा दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज भवन येथे दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आपली आदरांजली वाहिली.

 

मुंबई प्रतिनिधी –

हुतात्मा दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज भवन येथे दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आपली आदरांजली वाहिली. देशाच्या स्वाषतंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांप्रति आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ३० जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो.

यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघल, राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांनीदेखील दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांचे स्मरण केले.

संबंधित पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हैसूरमध्ये ‘प्रोजेक्ट टायगर’ला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एका मेगा कार्यक्रमात वाघांच्या गणनेची ताजी आकडेवारी जाहीर करणार

मतदान केंद्राजवळचे आठवडी बाजार 7 फेब्रुवारी रोजी बंद – जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे ढगफुटी; पावसात २ जणांचा मृत्यू ♦️उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये १८ जणांना घेऊन जाणारा टेम्पो ट्रॅव्हलर नदीत पडला प्रभावित भागात मदत आणि बचावकार्य सुरु.

खा.नवनीत राणांच्या दणदणीत प्रचार रॅली ने वातावरण भाजपा मय!राहुल गांधीच्या काँग्रेसला मतदान म्हणजे पाकिस्तानला मतदान ,ओवेसी , संजय राऊत सह महाविकास आघाडीवर सडकून टीका .

राज्यात ५ जी तंत्रज्ञानासाठी पायाभूत सुविधा वेगाने वाढविण्याकरिता भारतीय टेलेग्राफ नियमांप्रमाणे राज्याचे दूरसंचार धोरण सुसंगत असे करण्यात आले आहे.  यासंदर्भातील निर्णय .. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  

vishwatmaklokswamivarta

नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र विकास आराखड्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा*