vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महिलांच्या हक्काचा विरोध करणाऱ्यांना जनता माफ करत नाही!” – पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लोकसभेत स्पष्टोक्ती 

महिलांच्या हक्काचा विरोध करणाऱ्यांना जनता माफ करत नाही!” – पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लोकसभेत स्पष्टोक्ती

नवी दिल्ली प्रतिनिधी- आज लोकसभेत पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत महिला आरक्षण आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत भाष्य करताना विरोधकांना खडेबोल सुनावले. म्हणाले की  महिलांच्या हक्काचा विरोध करणाऱ्यांना जनता माफ करत नाही!” – पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लोकसभेत स्पष्टोक्ती

♦️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत महिला आरक्षण आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत भाष्य करताना विरोधकांना खडेबोल सुनावले.आपल्या देशात जेव्हा जेव्हा महिला आरक्षणावर चर्चा झाली आणि त्यानंतर निवडणुका आल्या, तेव्हा ज्यांनी महिलांच्या या हक्काला विरोध केला, त्यांना महिलांनी कधीच माफ केले नाही.

♦️२०२४ च्या निवडणुकीत हा मुद्दा राहिला नाही, कारण संसदेत सर्वांनी एकमताने महिला आरक्षण विधेयक मंजूर केले होते.आरक्षणाची अंमलबजावणी आणि त्यासोबतची पुनर्रचना प्रक्रिया ही महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम करण्यासाठी असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. .♦️महिलांच्या अधिकारांसाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून, हा विषय आता केवळ राजकीय राहिला नसून तो सामाजिक न्यायाचा भाग बनला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत महिला आरक्षण आणि परिसीमन (Delimitation) या विषयावरील चर्चेत सहभाग घेत या क्षणाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले.

राष्ट्राच्या जीवनात काही असे क्षण येतात जेव्हा समाजाची विचारसरणी आणि नेतृत्वाची क्षमता त्या संधीचे सोने करते. आजचा हा क्षण भारताच्या संसदीय लोकशाहीत एक मजबूत धरोहर (वारसा) म्हणून ओळखला जाईल. महिला आरक्षण विधेयक हे केवळ एक कायदा नसून तो महिलांच्या सन्मानाचा आणि समान संधीचा मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्ह्यातील नव वर्ष स्वागत यात्रेत जिल्हा परिषदेच्या चित्ररथास उत्स्फूर्त प्रतिसाद…

उन्हाळी सुट्टीत एसटीचा प्रवास भाडे रकमेत हंगामी भाडेवाढ-अमरावती विभागाकडून साध्या बसच्या भाड्यात 10 टक्के वाढ

उपमुख्यमंत्री कार्यालय (जनसंपर्क कक्ष)मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प,सामान्य मुंबईकरांना दिलासा देणारा; ग्लोबल मुंबईचा शुभारंभ- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

दिल्लीतील किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटानंतर लाल किला पर्यटक आणि नागरिकांसाठी आज पासून पुढील तीन दिवसासाठी बंद…

vishwatmaklokswamivarta

आरटीई’ प्रवेशासाठी अर्ज सुरू; २७ तारखेपर्यंत करता येणार अर्ज*

vishwatmaklokswamivarta

बालआनंद उत्सव-२०२५ सादरीकरणातून शिकाल जीवन जगण्याची कला- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta