vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईत रेल्वेची प्रशासनाची दुसऱ्या दिवशीही मोठी कारवाई! मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वांद्रे स्थानक परिसरातील  अवैध बांधकामे जमीनदोस्त दगडफेक करणाऱ्या वर पोलिसांचा लाठी चार्ज परिस्थिती नियंत्रणात…

मुंबईत रेल्वेची प्रशासनाची दुसऱ्या दिवशीही मोठी कारवाई! मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वांद्रे स्थानक परिसरातील  अवैध बांधकामे जमीनदोस्त दगडफेक करणाऱ्या वर पोलिसांचा लाठी चार्ज परिस्थिती नियंत्रणात…

मुंबई प्रतिनिधी-मुंबईत रेल्वेची प्रशासनाची दुसऱ्या दिवशीही मोठी कारवाई! मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वांद्रे स्थानक परिसरातील  अवैध बांधकामे जमीनदोस्त दगडफेक करणाऱ्या वर पोलिसांचा लाठी चार्ज परिस्थिती नियंत्रणात…मुंबईत रेल्वेची प्रशासनाची दुसऱ्या दिवशीही मोठी कारवाई! मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वांद्रे स्थानक परिसरातील  अवैध बांधकामे जमीनदोस्त दगडफेक करणाऱ्या वर पोलिसांचा लाठी चार्ज परिस्थिती नियंत्रणात…

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वांद्रे स्थानक परिसरातील काल सुमारे ५०० अवैध बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली त्यानंतर पुन्हाच कारवाई सुरू झाली आजच्या दुसऱ्या दिवशी बेकायदेशीर बांधकामे हटवताना स्थानिक तरुणांनी प्रशासन आणि अधिकाऱ्यांवर दगडफेक केली त्यानंतर मात्र प्रशासनाने  वारंवार समजावून सांगितले तरी सुद्धा दगडफेक सुरू असल्याने शेवटी नाईलाजाने पोलिसांनी लाठीचार्ज केला

दरम्यान पश्चिम रेल्वेच्या वतीने मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानक आणि परिसरातील रेल्वेच्या जमिनीवर दीर्घकाळापासून असलेले अतिक्रमण हटवण्यासाठी आज एक मोठी आणि कायदेशीर मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि रीतसर कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून ही कारवाई केली जात आहे.

तर विभागातील परिस्थिती अशी आहे की,आज दुसऱ्या दिवशीही वांद्रे पूर्व येथील रेल्वे लगतच्या झोपड्यांवर कारवाई सुरू

वांद्रे रेल्वे स्टेशनबाहेर अनेक वर्षांपासून असलेल्या ‘गरीब नगर’ या अत्यंत संवेदनशील झोपडपट्टीवर अखेर प्रशासन आणि रेल्वेने मिळून बुलडोझर चालवला आहे! अवघ्या काही तासांत शेकडो बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत.

पण या कारवाईने मुंबईत एक नवा वाद पेटवला आहे!​एककीडे लाखो रेल्वे प्रवाशांची सुरक्षा, वारंवार लागणाऱ्या भीषण आगींचा धोका आणि स्टेशन परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी हे पाऊल अत्यंत गरजेचे होते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. पण दुसरीकडे, ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शेकडो गरीब कुटुंबे आणि लहान मुले आज एका झटक्यात बेघर झाली आहेत!

संबंधित पोस्ट

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीचे आमदार नेते: रोहित पवार तातडीने दादर कबुतरखान्यात जैनधर्मीयांच्या भेटीला, म्हणाले, ‘धार्मिक आंदोलनात भावनिक बाजू समजून घेतली पाहिजे’

मरोळ येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील सतराव्या आदिवासी युवा देवाणघेवाण उपक्रमाला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्याची उपस्थिती 2047 पर्यंत विकसित भारताच्या उभारणीत तरुण आदिवासी नेते महत्त्वाची भूमिका बजावतील: डॉ. मनसुख मांडवीय

vishwatmaklokswamivarta

आयटीआय गटनिदेशकांना मिळणार पदोन्नतीआमदार सुधाकर अडबाले यांचे निर्देश : सहसंचालक यांचे बैठकीत आश्‍वासन..

क्रिकेट प्रेमींसाठी अवर्णनीय, अविस्मरणीय आनंदाची पर्वणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांकडून चॅम्पियन्स चषक विजेत्या भारतीय संघाचे अभिनंदन

ठाणे शहराला वाढत्या लोकसंख्येनुसार पुरेसे पाणी मिळण्यासाठी नियोजन- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

ठाणे जिल्ह्यात ३ मे रोजी नीट (NEET) परीक्षेचे आयोजन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा