vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आसाममध्ये मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली असून, पुरात दगावलेल्यांची संख्या १० वर पोहोचली आहे. 

आसाममध्ये मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली असून, पुरात दगावलेल्यांची संख्या १० वर पोहोचली आहे.

 राज्य प्रतिनिधी –

आसाममध्ये मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली असून, पुरात दगावलेल्यांची संख्या १० वर पोहोचली आहे.

राज्यातील जोरहाट, दिब्रुगड, शिवसागर, आणि गोलाघाटसह १६ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे.

सुमारे ८०० गावं पाण्याखाली असून, तीन लाखांहून अधिक नागरिक बाधित झाले आहेत. लाखापेक्षा जास्त नागरिकांना फटका बसला आहे. लष्करासह विविध यंत्रणा बचाव कार्य राबवत आहेत.

अप्पर आसामच्या काही भागांत रेल्वे रुळांवर पुराचं पाणी साचल्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी रेल्वे सेवा विस्कळीत राहिली.

ईशान्य सीमा रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या, काही गाड्या मधेच थांबवल्या, तर काही अन्य मार्गांवर वळवल्या आहेत. विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे.

संबंधित पोस्ट

जिल्हा दक्षता समिती बैठकसंविधान जाणीवजागृती उपक्रमांचे आयोजन करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन 

लातूर जिल्ह्यातील ४१४ ग्रामपंचयतींच्या सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

दशसूत्री उपक्रमांतर्गत जिल्ह्यात एकाच वेळी १९२० शाळांमध्ये पालक सभा चांगले नागरिक घडविण्यासाठी संस्कार आवश्यक-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान महाराष्ट्रातील दहा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव; संगीत, नृत्य, नाट्य व लोककलेतील योगदानाचा सन्मान

भ्रष्टाचार, गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठीनागरिक आणि संस्थेचीही नैतिक जबाबदारी- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे

vishwatmaklokswamivarta