vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आसाममध्ये मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली असून, पुरात दगावलेल्यांची संख्या १० वर पोहोचली आहे. 

आसाममध्ये मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली असून, पुरात दगावलेल्यांची संख्या १० वर पोहोचली आहे.

 राज्य प्रतिनिधी –

आसाममध्ये मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली असून, पुरात दगावलेल्यांची संख्या १० वर पोहोचली आहे.

राज्यातील जोरहाट, दिब्रुगड, शिवसागर, आणि गोलाघाटसह १६ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे.

सुमारे ८०० गावं पाण्याखाली असून, तीन लाखांहून अधिक नागरिक बाधित झाले आहेत. लाखापेक्षा जास्त नागरिकांना फटका बसला आहे. लष्करासह विविध यंत्रणा बचाव कार्य राबवत आहेत.

अप्पर आसामच्या काही भागांत रेल्वे रुळांवर पुराचं पाणी साचल्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी रेल्वे सेवा विस्कळीत राहिली.

ईशान्य सीमा रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या, काही गाड्या मधेच थांबवल्या, तर काही अन्य मार्गांवर वळवल्या आहेत. विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे.

संबंधित पोस्ट

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘बहु-संस्थात्मक आपत्ती सज्जता सराव’ संपन्न-चक्रीवादळ आणि आपत्कालीन परिस्थितीचा यशस्वी मुकाबला*

टीम इंडिया विजयी..! चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ वर मोठ्या दिमाखात आपले नावं कोरले… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

जागतिक ग्राहक हक्क दिन उत्साहात साजरा,ग्राहकांनी वस्तु, सेवेची खरेदी करतांना जागरुकता बाळगावी- अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार

बेकायदेशीर बालगृहे, वसतिगृहे, अनाथाश्रम चालविणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन

अमरावती विमानतळ आणि प्रवाशी विमानसेवेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ केंद्रीय आणि कॅबिनेट राज्य मंत्र्यांचा दौरा

जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन कटीबध्द    -पालकमंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta