vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आसाममध्ये मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली असून, पुरात दगावलेल्यांची संख्या १० वर पोहोचली आहे. 

आसाममध्ये मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली असून, पुरात दगावलेल्यांची संख्या १० वर पोहोचली आहे.

 राज्य प्रतिनिधी –

आसाममध्ये मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली असून, पुरात दगावलेल्यांची संख्या १० वर पोहोचली आहे.

राज्यातील जोरहाट, दिब्रुगड, शिवसागर, आणि गोलाघाटसह १६ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे.

सुमारे ८०० गावं पाण्याखाली असून, तीन लाखांहून अधिक नागरिक बाधित झाले आहेत. लाखापेक्षा जास्त नागरिकांना फटका बसला आहे. लष्करासह विविध यंत्रणा बचाव कार्य राबवत आहेत.

अप्पर आसामच्या काही भागांत रेल्वे रुळांवर पुराचं पाणी साचल्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी रेल्वे सेवा विस्कळीत राहिली.

ईशान्य सीमा रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या, काही गाड्या मधेच थांबवल्या, तर काही अन्य मार्गांवर वळवल्या आहेत. विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे.

संबंधित पोस्ट

पुसेगांव शासकीय विद्यानिकेतनला ११ लाखांचे पारितोषिक*

उत्तराखंड | चमोली जिल्ह्यातील पवित्र बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे आज दुपारी २:५६ वाजता हिवाळ्यासाठी बंद केले जाणार. 

vishwatmaklokswamivarta

लातूर ग्रामीणच्या विकासपर्वाचे शिल्पकार आदरणीय आमदार श्री. रमेशअप्पा कराड साहेब यांचा अभिष्टचिंतन सोहळा…👏🏻🎂🎊

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न

समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी वाहतूक तात्पुरती बंद

नियमांचे काटेकोर पालन करून बकरी ईद सण उत्साहात साजरा करावा- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष जिल्हा प्राणीक्लेष प्रतिबंधक समितीच्या बैठकीत निर्देश..