उत्तर प्रदेशातील कौशाम्बी इथं फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला असून, ५ जण गंभीर जखमी …
राज्य प्रतिनिधी-
उत्तर प्रदेशातील कौशाम्बी इथं फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला असून, ५ जण गंभीर जखमी झाले
घटनेची चौकशी सुरू असून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.