vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील कांदवली परिसरात गोळीबाराची घटना घडली. या घटनेत गोळी लागल्यामुळे एका 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू..

मुंबईतील कांदवली परिसरात गोळीबाराची घटना घडली. या घटनेत गोळी लागल्यामुळे एका 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू..

 

मुंबई प्रतिनिधी

आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. या घटनेत गोळी लागल्यामुळे एका 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालजी पाडा परिसरात आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली.

कांदिवलीच्या लालजी पाडा परिसरात ही गोळीबाराची (Kandivali Firing) घटना घडली. ही गोळीबार झाल्याची घटना घडल्यानंतर परिसरात दहशतीचे वातावरण पहायला मिळाले. या गोळीबाराची माहिती मिळताच घटनास्थळावर कांदिवली पोलिसांनी (Kandivali Police) धाव घेतली आहे. सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास हा सुरु आहे.

कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालजी पाडा परिसरात आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. या घटनेत गोळी लागल्यामुळे एका 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. गोळीबारानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. गोळीबाराचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून पोलीस या प्रकरणी आता चौकशी करत आहेत.

दरम्यान या गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. पोलिसांनी गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. गेल्या सहा महिन्यातील गोळीबाराची ही दुसरी घटना आहे. मृत तरुण या परीसरात टँकरने पाणी विक्रीचा व्यवसाय करत होता. याच व्यवसायाच्या वर्चस्व वादातून त्याची हत्या झाल्याचा अंदाज वर्तवला जात असून पोलीस देखील सध्या त्याच दिशेने तपास हा करत आहे.

 

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते’धरणांच्या देशा’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक कार्ये, उत्सव (गणेशोत्सव, दुर्गाउत्सव इत्यादी) साजरे  सार्वजनिक न्यास नोंदणी  वर्गणी गोळा करीत आहोत किंवा करणार याबद्दल विहीत नमुन्यात कळविणे बंधनकारक आहे. त्याप्रमाणे न कळविल्यास सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 च्या कलम 67 अन्वये गुन्हा ठरतो, असे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे धर्मादाय उप आयुक्त डॉ. मनिष पवार

मुंबईला पाणीपुरवठा करणारा ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसा धरण आज सायंकाळी ओसंडून वाहू लागले…

सांगवी येथे राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी 14 ऑक्टोबर रोजी मुंबईत आयोजित मोर्चात बौध्दांनी ताकद दाखवावी -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

आरोग्य विभागाच्या वतीने ‘कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र’ मोहीम राबवणार

vishwatmaklokswamivarta