vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मराठा आरक्षण जाहीर न झाल्यास मनोज जरांगे पाटील पुन्हा 25 ऑक्टोबरपासून उपोषणावर

मराठा आरक्षण जाहीर न झाल्यास मनोज जरांगे पाटील पुन्हा 25 ऑक्टोबरपासून उपोषणावर..

 

राज्य प्रतिनिधी

मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या मुदतीचं आता काऊंट डाऊन सुरू झालं आहे. येत्या दोन दिवसामध्ये कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करण्याची मागणी आहे.

येत्या दोन दिवसामध्ये कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करण्याची मागणी आहे. त्यांची ही मागणी पूर्ण न झाल्यास 25 ऑक्टोबर पासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आंतरावली सराटी गावामध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती देताना आता आरक्षण मिळत नाही तोपर्यंत खासदार, आमदारांना गावबंदी असेल

25 ऑक्टोबर पासून प्रत्येक जिल्ह्यात साखळी उपोषण सुरू होईल आणि त्याचं रूपांतर 28 ऑक्टोबर पासून आमरण उपोषणामध्ये होईल असे सांगण्यात आले आहे. प्रत्येक गावात मेणबत्ती फेरी देखील काढली जाईल. तसेच राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या होत आहेत. मराठा आरक्षणाचा हा लढा शांततेने होणार आहे. आरक्षणाच्या प्रश्नावरून कुणीही आत्महत्या करू नये असे आवाहनही त्यांनी तरूण मराठा समाजाला केलं आहे.

संबंधित पोस्ट

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जमीन अधिग्रहण व सर्वेक्षणाचा आढावा संपन्न सर्वेक्षणातून अचूक व प्रमाणबध्द माहिती वेळेत उपलब्ध होण्यासाठी कामास गती द्यावी  – राज्य मागासवर्ग आयोग सदस्य डॉ. गोविंद काळे

vishwatmaklokswamivarta

बिहार विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांवर बुरखा घालून येणाऱ्या महिला मतदारांची ओळख सन्मानपूर्वक आणि गोपनीयतेने पटवण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष व्यवस्था

vishwatmaklokswamivarta

बिहार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात मतदारांचा सहभाग चांगला राहिला आहे, दुपारी ३:०० वाजेपर्यंत १२२ मतदारसंघांमध्ये अंदाजे ६०.४०% मतदान झाले.

vishwatmaklokswamivarta

भारताचे पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील मोदीज् मिशन’ या सुप्रसिद्ध वकील बर्जिस देसाई लिखित पुस्तकाचं प्रकाशन उद्या राजभवनात राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार. 

vishwatmaklokswamivarta

होमगार्ड मध्ये सेवेसाठी अर्ज करण्याचे आवाहन*

पाच लाखांपेक्षा जास्त रक्कमेच्या उपचारांसाठी कॉर्पस निधीची तरतूद करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेतील उपचारांची संख्या १,३५६ वरून २,३९९ पर्यंत वाढविण्यात येणार

vishwatmaklokswamivarta