vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मराठा आरक्षण जाहीर न झाल्यास मनोज जरांगे पाटील पुन्हा 25 ऑक्टोबरपासून उपोषणावर

मराठा आरक्षण जाहीर न झाल्यास मनोज जरांगे पाटील पुन्हा 25 ऑक्टोबरपासून उपोषणावर..

 

राज्य प्रतिनिधी

मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या मुदतीचं आता काऊंट डाऊन सुरू झालं आहे. येत्या दोन दिवसामध्ये कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करण्याची मागणी आहे.

येत्या दोन दिवसामध्ये कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करण्याची मागणी आहे. त्यांची ही मागणी पूर्ण न झाल्यास 25 ऑक्टोबर पासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आंतरावली सराटी गावामध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती देताना आता आरक्षण मिळत नाही तोपर्यंत खासदार, आमदारांना गावबंदी असेल

25 ऑक्टोबर पासून प्रत्येक जिल्ह्यात साखळी उपोषण सुरू होईल आणि त्याचं रूपांतर 28 ऑक्टोबर पासून आमरण उपोषणामध्ये होईल असे सांगण्यात आले आहे. प्रत्येक गावात मेणबत्ती फेरी देखील काढली जाईल. तसेच राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या होत आहेत. मराठा आरक्षणाचा हा लढा शांततेने होणार आहे. आरक्षणाच्या प्रश्नावरून कुणीही आत्महत्या करू नये असे आवाहनही त्यांनी तरूण मराठा समाजाला केलं आहे.

संबंधित पोस्ट

यंदा राज्यात दहा ठिकाणी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन ब्राम्हण सभा, डोंबिवली पूर्व, मुंबई येथे भव्य संगीत दिवाळी पहाट सांस्कृतिक कार्यक्रम..

vishwatmaklokswamivarta

भविष्यात ग्रीन स्टील क्षेत्रातही महाराष्ट्र सर्वोत्तम ठरेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आयफा २०२५ स्टील महाकुंभचे

vishwatmaklokswamivarta

चिन्मय कृष्णदास यांच्या अन्याय्य अटकेच्या निषेधार्थ हिंदु राष्ट्र समन्वय समितीकडून घाटकोपर येथे आंदोलन!,चिन्मय कृष्णदास यांच्या सुटकेसाठी, तसेच बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा – हिंदु राष्ट्र समन्वय समिती  

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सह कोकण, विदर्भात आज तुरळक ठिकाणी वीजांसह मुसळधार पावसाचा इशारा

जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण लोकसेवेचा आनंद हाच खरा ब्रह्मानंद- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे टूर आणि फ्लाइट ऑपरेटरना मालदीवचे प्रमोशन थांबवण्याचे आवाहन