vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

गडचिरोली वनविभागातील चांतगांव परीक्षेत्रातील अमिर्झा उपक्षेत्र मधील आंबेशिवनी नियतक्षेत्रातील जखमी वाघावर चंद्रपुरत उपचार सुरु

गडचिरोली वनविभागातील चांतगांव परीक्षेत्रातील अमिर्झा उपक्षेत्र मधील आंबेशिवनी नियतक्षेत्रातील जखमी वाघावर चंद्रपुरत उपचार सुरु

, राज्य प्रतिनिधी गडचिरोली वनविभागातील चांतगांव परीक्षेत्रातील अमिर्झा उपक्षेत्र मधील आंबेशिवनी नियतक्षेत्रातील दिनांक 06फेब्रुवारी 2025 रोजी शेतशिवारामध्ये वनपरीक्षेत्र अधिकारी (चातगांव) व आरआरटी टिम यांना वाघ जखमी अवस्थेत आढळला.सदर घटनेची तात्क्ळ वरीष्ठ कार्यालयास सुचना देण्यांत आली. व वरीष्ठ कार्यालयाच्या सुचनेनुसार रात्रभर वाघावार निगरानी ठेवण्यांत आली. एनटीसीए च्या मार्गदर्शक सुचनेनुसार व वरीष्ठांच्या आदेशानुसार वाघास उपचाराकरीता दिनांक 07 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता जेरबंद करण्यांत आले व उपचाराकरीता चंद्रपुर येथे पाठविण्यांत आले. वाघाच्या जखमांची कारणमिमांसा पशुवैद्यकीय अधिकारी टीटीसी चंद्रपुर येथे तपासणी झाल्यानंतर अहवाल समोर येईल. सदर घटनेचा तपास सुनिल सोनटक्के वनपरीक्षेत्र अधिकारी चातगांव व त्यांचे कर्मचारी यांच्या नियंत्रणाखाली सुरु आहे. सदरची कार्यवाही उपवनसंरक्षक गडचिरोली शैलेश मिना व अंबरलाल मडावी, सहाय्यक वनसंरक्षक (जंकास) यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील सोनटक्के वनपरीक्षेत्र अधिकारी (प्रा) चातगांव व आरआरटी टिम, नवेगांव नागझिरा स्थित साकोली यांचे उपस्थितीत कार्यवाही पार पडली, असे उपवनसंरक्षक शैलेश मिना यांनी कळविले आहे.000

संबंधित पोस्ट

बालसुधारगृहातील मुलींचे पलायन प्रकरण; चौकशीसाठी समिती गठीत-समितीचा अहवाल सभागृहासमोर ठेवणार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे 

vishwatmaklokswamivarta

आज पासून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव होणार ईश्वरपूर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे निवेदन

vishwatmaklokswamivarta

जैववैद्यकीय कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे- गोरक्ष लोखंडे- इस्लामपूर, आष्टा येथील बैठकीत निर्देश- आर्थिक दुर्बल, अनुसूचित जाती जमातीसाठीच्या निधीचा घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

शेवटच्या घटकाला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करावेत– आमदार संजय खोडके संपूर्णत: अभियानाचा सन्मान सोहळा

राजकीय पक्षांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध राखण्याचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती यांनी केले आवाहन

शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

vishwatmaklokswamivarta