vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत; रविवारी (दि.२३) परीक्षा

नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत; रविवारी (दि.२३) परीक्षा

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- केंद्र शासन पुरस्कृत “उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येत आहे.वय वर्षे १५ किंवा त्याहून अधिक वयोटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसित करुन असाक्षर व्यक्तींमध्ये महत्त्वपूर्ण जीवन कौशल्ये विकसित करावयाची आहेत. उल्लास ॲप वर असाक्षरांच्या नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नोंदणी झालेल्या असाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवार दि.२३ रोजी सकाळी १० ते ५ यावेळात ऑफलाईन पद्धतीने राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये घेण्यात येणार आहे. असक्षार व्यक्तींनी निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर स्वत:चे ओळखपत्रासह परीक्षेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा शिक्षणाधिकारी(योजना) श्रीमती ए.आर. भुमकर यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

संत एकनाथ महाराज पालखी सोहळा:-वारकऱ्यांसाठी सर्व विभागाकडून सुविधांची सज्जता- अपर जिल्हाधिकारी डॉ.संभाजी अडकूणे

राज्यस्तरीय ‘मूकनायक’ पुरस्काराचे रविवारी वितरण,सोहळ्यास बहुसंखेने उपस्थित राहा-प्रा.शरद वंजारे

vishwatmaklokswamivarta

मुंबई-पुणे मिसिंग लिंक लवकरात लवकर पूर्ण करा- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

नैसर्गिक आपत्ती संदर्भात पालकमंत्री यांनी घेतला आढावा; प्रशासनाला तत्काळ मदतीचे निर्देश– ना. मकरंद पाटील

सांगली जिल्ह्यातील 31 बालके ह्रदय शस्ञक्रियेसाठी मुंबईला रवाना- “सेवा पंधरवडा” अंतर्गत उपक्रम

vishwatmaklokswamivarta

गणेशभक्तांसाठी यंदा रेल्वेच्या ३६७ जादा फेऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले केंद्राचे आभार

vishwatmaklokswamivarta