vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत; रविवारी (दि.२३) परीक्षा

नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत; रविवारी (दि.२३) परीक्षा

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- केंद्र शासन पुरस्कृत “उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येत आहे.वय वर्षे १५ किंवा त्याहून अधिक वयोटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसित करुन असाक्षर व्यक्तींमध्ये महत्त्वपूर्ण जीवन कौशल्ये विकसित करावयाची आहेत. उल्लास ॲप वर असाक्षरांच्या नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नोंदणी झालेल्या असाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवार दि.२३ रोजी सकाळी १० ते ५ यावेळात ऑफलाईन पद्धतीने राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये घेण्यात येणार आहे. असक्षार व्यक्तींनी निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर स्वत:चे ओळखपत्रासह परीक्षेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा शिक्षणाधिकारी(योजना) श्रीमती ए.आर. भुमकर यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचा मार्ग मोकळा न्यायालयाचा शासनाच्या बाजूने निकाल,- न्यायालयाने शेतकऱ्यांचा मनाई हुकुमाचा अर्ज फेटाळला- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीलाच अण्णाभाऊ प्रेमींना मिळाली भेट- वाटेगाव येथे साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक..

अँटॉप हिल परिसरातील अल्पवयीन चार वर्षाच्या  मुलीचे अपहरण करून खून करणाऱ्या आरोपीस 12 तासात  अटक

पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती- उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे धडे* जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्यावतीने जनजागृती * जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

वाहनांना हाय सिक्यूरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट आवश्यक…

vishwatmaklokswamivarta

सुरगाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्याबुबळी तलावातील गाळ काढण्यास सुरूवात