vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

आज श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा.

आज श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा.

अध्यात्मिक वार्ता-आज आठ ऑगस्ट 20 25 महिना आषाढ महिन्यात समुद्र खवळलेला असतो त्यानंतर श्रावण पौर्णिमेच्या सुमारास तो शांत होतो यापुढे मासेमारी करण्यासाठी उत्तम काळ जावा यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मच्छीमार बांधव सोन्याचा प्रतीकात्मक नारळ अर्पण करून समुद्राची पूजा करतात

श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात अनेक सणांची सुरुवात होते. नागपंचमीनंतर येणारा दुसरा सण अर्थात नारळी पौर्णिमा-रक्षाबंधन. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे म्हटले जाते. नारळी पौर्णिमेच्या सणाला श्रावणी पौर्णिमा म्हटले जाते.

यंदा नारळी पौर्णिमा ही8ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. नारळी पौर्णिमा हा सण रक्षाबंधनाच्या दिवशी साजरा केला जातो. भद्राचं सावट असल्यामुळे रक्षाबंधन ही 9ऑगस्टला  जाईल. या दिवशी कोळी बांधव समुद्राची मनोभावे व विधीवत पूजा करतात. हा सण अगदी धूमधडाक्यात साजरा करतात. या दिवशी कोळी बांधव समुद्राची पूजा करुन नारळ अर्पण करतात. या दिवसानंतर वाऱ्याचा जोर व दिशा बदलण्यासाठी कोळी बांधव समुद्र देवतेला आवाहन करतात.

(आज श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा.आषाढ महिन्यात समुद्र खवळलेला असतो त्यानंतर श्रावण पौर्णिमेच्या सुमारास तो शांत होतो यापुढे मासेमारी करण्यासाठी उत्तम काळ जावा यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मच्छीमार बांधव सोन्याचा प्रतीकात्मक नारळ अर्पण करून समुद्राची पूजा करतात.)

संबंधित पोस्ट

जीवनात गुरुला खूप मोठे महत्व-सुनिताजी चावला

भागवत हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ-राहुल महाराज जोशी हभप दिनेश महाराज उंडे यांचे आज हरिकिर्तन

vishwatmaklokswamivarta

गुरूंचे आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व..

भारताची सर्वोत्तम सांस्कृतिक वैभवताचे भव्य प्रदर्शन – भाव 2025 मध्ये 500 कलाकार, 30 नृत्य आणि संगीताचे प्रकार: आर्ट ऑफ लिव्हिंग गर्वाने भारतातील सर्वात मोठा लाईव्ह परफॉर्मन्स आर्ट इमर्शन – सीता चरितं सुरू केले.

vishwatmaklokswamivarta

गुरुचरित्र ग्रंथाची ताकद….

vishwatmaklokswamivarta

प्रकृतीची शुद्धता व मानवतेच्या उत्थानाच्या दिशेनेनिरंकारी मिशनचे एक स्वर्णिम पाऊल परिक्षेत्रामध्ये .. राबविले ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ अभियानपाणी प्रकृतीचा अमूल्य उपहार, त्याचे संरक्षण ही आपली सर्वांची जबाबदारी- निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज…

vishwatmaklokswamivarta