vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आटपाडी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांची जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केली पाहणी

आटपाडी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांची जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केली पाहणी

        सांगली, प्रतिनिधी : जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आटपाडी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त मौजे विठलापूर, दिघंची, पळसखेल व आवळाई या गावांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी विटा डॉ. विक्रम बांदल, आटपाडीच्या तहसीलदार शितल बंडगर, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ अधिकारी तसेच महसूल विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

    यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेऊन महसूल व कृषी विभागातील संबंधित तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करून मदत मिळवून दिली जाईल. शेतकऱ्यांनी धैर्याने या संकटाचा सामना करावा, शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा दिलासा शेतकऱ्यांना त्यांनी यावेळी दिला.

00000

संबंधित पोस्ट

कृषीप्रधान भारतासाठी ‘एआय’ तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरेल- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल- कृषी क्षेत्रातील क्रांतीसाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ प्रभावी शस्त्र;    चॅटजीपीटी म्हणजे एआय नव्हे – सीईओ आनंद माहुरकर

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान,गाव विकासाच्या सामाजिक उपक्रमात गावकऱ्यांचा सहभाग आवश्यक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

भारतीय रेल्वे श्री गणेश उत्सवानिमित्त गणपती विशेष रेल्वेगाड्यांच्या 380 विक्रमी फेऱ्या चालवणार

जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तींना बीज भांडवल कर्ज योजनेंतर्गत अर्ज सादर करावेत

06 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमाचे आयोजन माजी प्रशिक्षणार्थी,त्यांचे पालक,नागरिकांनी उपस्थित रहावे, #शिवराज्याभिषेकसोहळा२०२५

डॉ. देवेश पाथ्रीकर यांना राज्यस्तरीय आरोग्यरत्न पुरस्कार