vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई पोलिसांचे कौतुकास्पद पाऊल, चोरीला गेलेली आणि हरवलेली ८९.७९ लाख रुपये नागरिकांना परत करण्यात आले

मुंबई पोलिसांचे कौतुकास्पद पाऊल, चोरीला गेलेली आणि हरवलेली ८९.७९ लाख रुपये नागरिकांना परत करण्यात आले

मुंबई प्रतिनिधी-मुंबई पोलिस आयुक्त श्री. देवेन भारती यांच्या पुढाकाराने, परिमंडळ-७ (भांडुप, घाटकोपर, पंतनगर, विक्रोळी, पार्कसाईट, कांजूरमार्ग, मुलुंड आणि नवघर पोलिस स्टेशन) ने हरवलेली मालमत्ता जप्त करून नागरिकांना परत करण्यात आली.

हा सामूहिक कार्यक्रम २७ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी जनम हॉल, लाल बहादूर शास्त्री मार्ग, भांडुप (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आला होता.

पोलिसांनी तांत्रिक तपासणीनंतर चोरी, जबरी चोरी, घरफोडी, मोबाईल चोरी आणि इतर प्रकरणांमध्ये जप्त केलेली मालमत्ता परत केली

एकूण ८९,७९,५०८ (अठरा लाख उन्यासी हजार पाचशे आठ रुपये) किमतीचे सोने-चांदीचे दागिने, वाहने आणि मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले.कार्यक्रमात परिमंडल-७ चे डीसीपी श्री राकेश ओला यांनी ही मालमत्ता नागरिकांना सुपूर्द केली.

मालकांनी त्यांचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला माल परत मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि मुंबई पोलिसांचे आभार मानले.

संबंधित पोस्ट

राज्यात दुर्दैवी घटना ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीत रिक्षा चालकाने  गतिमंद महिलेला मुंब्र्यातील अज्ञात स्थळी नेऊन बलात्कार, आरोपी अटक…

नवी मुंबई शहर आता ‘रिसायकल हब’ – पर्यावरणशीलता जपणुकीसाठी पुनर्वापरातून पुढाकार

लातूर जिल्ह्यातील तीनही नगरपरिषदांसाठी शांततेत मतदान,उदगीर नगरपरिषद निवडणुकीत 68.12 टक्के, अहमदपूरमध्ये 73.06 आणि औसा नगरपरिषदमध्ये 75.73 टक्के मतदान…

vishwatmaklokswamivarta

नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल’चे नियम मोडणाऱ्या कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा ! – सुराज्य अभियान**नियम धाब्यावर बसवून वृक्षांची ‘मूक हत्या’; वृक्षारोपण केलेले १७,००० वृक्ष ‘बेपत्ता’!

उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून खबरदारी घेण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन*

पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड जिल्हा दौरा 

vishwatmaklokswamivarta