मुंबई उपनगरी रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर, प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य–रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत माहिती.
मुंबई उपनगरी रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर, प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य–रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव
राज्य प्रतिनिधी-
मुंबई उपनगरी रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर, प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य–रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत माहिती.प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी अनेक स्थानकांवर अतिरिक्त प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार असून काही प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यात येणार
मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास आणखी सोपा होणार. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत स्वयंचलित दरवाजे बंद करणारी प्रणाली असलेल्या नवीन गाड्या खरेदी केल्या जातायेत. तसंच मेल एक्स्प्रेस गाड्यांची क्षमता वाढवली जाणारेय. प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी अनेक स्थानकांवर अतिरिक्त प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार असून काही प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यात येणारेय. मुंबईतील रेल्वे सेवांची क्षमता वाढवण्यासाठी अनेक प्रकल्प सुरू करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलीये.