vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जन विश्वास विधेयक, 2026′ संसदेत मंजूर झाल्याबद्दल केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले समाधान

जन विश्वास विधेयक, 2026′ संसदेत मंजूर झाल्याबद्दल केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले समाधान

नवी दिल्ली, प्रतिनिधी-जन विश्वास विधेयकामुळे नागरिकांचे जीवन सुलभ होईल आणि व्यवसाय सुलभता वाढण्यास गती मिळेल, असे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी नमूद केले. अनेक कायदेशीर तरतुदी कमी करून, हे विधेयक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नव्या भारता’च्या दृष्टिकोनाला प्रत्यक्षात आणणारे ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

सर्वसामान्यांचे जीवन अधिक सोपे आणि व्यवसाय अधिक सुलभ करण्यासाठी हे विधेयक महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले.

एक्स’वरील आपल्या पोस्टमध्ये अमित शाह यांनी म्हटले,“संसदेत जन विश्वास विधेयक, 2026 मंजूर होणे म्हणजे भारताने जीवन सुलभता आणि व्यवसाय सुलभता वाढविण्याकडे टाकलेले एक मोठे पाऊल आहे. अनेक कायदेशीर तरतुदी कमी करून, हे विधेयक सर्वांसाठी जीवन सोपे आणि व्यवसाय सुलभ करत मोदीजींच्या नव्या भारताच्या स्वप्नाला वास्तवात उतरवेल.”

संबंधित पोस्ट

सोयाबीन, तुर, मुग, उडीद, ज्वारी प्रमाणित बियाणे वाटपासाठी वैयक्तिक शेतकऱ्यांनी अर्ज करावेत – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

सोमनाथ मंदिर भारताच्या अविनाशी आत्म्याचे प्रतीक – राज्यपाल जिष्णु देव वर्मा सोमनाथ स्वाभिमान पर्व – अतूट आस्थेचे १००० वर्षी” या विशेष  कार्यक्रमाचे आयोजन

विशेषत दहशतवाद हा केवळ वैयक्तिक राज्यांच्या सुरक्षेसाठी धोका नाही तर संपूर्ण मानवतेसाठी एक गंभीर आव्हान असल्याचे शांघाय शिखर परिषदेच्या सत्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले

vishwatmaklokswamivarta

शैक्षणिक गुणवत्ता संमेलन परिषद; शिक्षकांनी त्यागी वृत्तीने ज्ञानदान करुन विद्यार्थी घडवावा…

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम  

जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन